- West Bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार, एक्झिट पोलचा अंदाज April 29, 2026नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान संपले आहे. पहिल्या टप्प्यात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त आणि दुसऱ्या टप्प्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. यामुळे ममता बॅनर्जी सत्ता राखणार की भाजपची सत्ता येणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलचे अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख संस्थांच्या एक्झिट पोलच्या […]
- Special Session : नारी शक्तीसाठी महायुती सरकार मे महिन्यात घेणार विशेष अधिवेशन? April 29, 2026मुंबई : राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी विविध योजनांचा धडाका लावल्यानंतर आता महायुती सरकार महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर देशपातळीवर निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. महिला आरक्षणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मे महिन्यात राज्य विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याचे संकेत विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत. या अधिवेशनाच्या माध्यमातून महिला आरक्षणाचा मार् […]
- मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक - मस्त्ययव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे; प्लास्टीक मुक्त कोळीवाडा मोहीम राबविण्याचे आवाहन April 29, 2026मुंबई : मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीस देऊन त्याला अधिक सक्षम करण्यासाठी विभाग प्रयत्नशील असून मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश […]
- धक्कादायक ! लग्नाला नकार दिल्याचा राग अनावर, तरुणानं संतापाच्या भरात प्रेयसीसह तिच्या आईला संपवलं April 29, 2026Crime News : विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला नकार दिल्याचा राग अनावर झाल्याने एका २५ वर्षीय तरुणाने त्याची प्रेयसी आणि प्रेयसीच्या आईची क्रूर हत्या केली आहे. विरार पश्चिमेतील न्यू विवा कॉलेज परिसरातील पूनम आकांक्षा या इमारतीत ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर आरोपीने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज दुपारी […]
- गॅस सिलेंडर मोफत हवा आहे ? मग मोदी सरकारची 'ही' भन्नाट योजना तुम्हांला माहित असायलाच हवी April 29, 2026ग्रामीण भागात अजूनही अनेक महिला पारंपरिक इंधनावर स्वयंपाक करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे महिलांना धुरापासून मुक्ती मिळून सुरक्षित आणि स्वच्छ इंधनाचा वापर करता येतो. आतापर्यंत देशभरात १० कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. (Pradhan Mantri […]
- रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार April 29, 2026मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित क्षमतावाढीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि 'एनटीपीसी' यांच्यात सुधारित सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मे.वॅ. वरून २६०० मे.वॅ. वाढ होणार आहे. मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल् […]
- महाविकास आघाडीत बिघाडी? विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार, अंबादास दानवे यांची उमेदवारी प्रदेश काँग्रेसला अमान्य April 29, 2026राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली असून भाजपनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आला. माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचं नाव विधानपरिषदेचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं असलं तर यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं […]
Unable to display feed at this time.
Unable to display feed at this time.