- Iran Israel War : पाकिस्तान भिकेच्या उंबरठ्यावर; शाळा, महाविद्यालय थेट २ आठवड्यांसाठी बंद March 10, 2026- इंधन संकटामुळे पाकिस्तानचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये आठवड्यात फक्त ४ दिवस, तर शाळा दोन आठवडे बंद मुंबई : इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धाचा भीषण परिणाम थेट पाकिस्तानवर झाला आहे. या युद्धामुळे पाकिस्तान भिकेला लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये वाढत्या इंधन दरांमुळे सरकारने कठोर काटकसर […]
- शेअर बाजार सोमवारी आपटला आणि मंगळवारी वधारला March 10, 2026मुंबई : पश्चिम आशियातील संघर्ष लवकरच संपेल असा विश्वास व्यक्त करणारे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये आशादायक चित्र निर्माण झाले. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आला. बीएसई सेन्सेक्स ४८० अंकांपेक्षा जास्त वधारला आणि ७८,०४९ वर पोहोचला तर निफ्टी १३९ अंकांनी वाढून २४ […]
- युद्धाची झळ महाराष्ट्रापर्यंत, नाशिकमधील १२०० उद्योगांना फटका March 10, 2026मुंबई: इराण अमेरिका, इस्त्राईल युद्धाची झळ आता जगभरात बसताना दिसत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या या संघर्षामुळे तेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतातही पेट्रोल, डिझेल महागण्याची चिन्हे दिसत आहेत. अशातच आता या युद्धामुळे नाशिकच्या अंबड व सातपूर एमआयडीसी येथील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅस पुरवठ्याअभावी येथील १२०० उद्योगांना फटका बसण्याची […]
- Buldhana Crime: जेवणातून विष द्यायचा प्रयत्न फसला; शेवट मास्टर प्लॅन आखला अन् वृषाली गावंडेचा... March 10, 2026बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान रचत पतीनेच आपल्या शिक्षक असलेल्या पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. वृषाली प्रकाश गावंडे असे या मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा नवरा प्रकाश गावंडे यानेच सुपारी देऊन वृषाली यांची हत्या घडवून आणली. वृषाली गावंडे या पिंपळगाव काळे जिल […]
- LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार? March 10, 2026मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगमधील अंतर २१ दिवसांवरून वाढवून २५ दिवस इतके केले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता एक गॅस बुकिंग केल्याप […]
- मालाडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाले जुने March 10, 2026मुंबई : मालाड परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मालाड टेकडी जलाशय-२ चे बांधकाम जुने झाले असून तब्बल ४१ वर्षे जुने असलेल्या या जलाशयाच्या दुरुस्तीचे काम आता महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामांसाठी विविध करांसह तब्बल ०८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे याच जलाशयाची आवार भिंत कोसळून मोठी […]
- महापौरांनी जाहीर केला १०० दिवसांचा कार्यक्रम March 10, 2026मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी १०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार करून कामकाजाला सुरुवात केली आहे. महापौर पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या आत महत्त्वाच्या सात उपक्रमांची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या पहिल्य […]
- बहुप्रतिक्षित गारगाई धरणाच्या कामाला गती; तब्बल १.२ मेगावॅटर वीज निर्मिती प्रकल्पही उभारणार March 10, 2026मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात येणार असून या धरण प्रकल्पाच्या कामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव आता स्थायी समितीच्या सभेपुढे प्रशासनाच्यावतीने मांडण्यात आला आहे. या धरणातून मुंबईला ४४० दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याची वाढ होणार आहे. पुढील दोन वर्षांत या धरणाचे बांधकाम पूर्ण […]
- विक्रोळी,भांडुप-मुलुंडच्या एस अँड टी प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी March 10, 2026मुंबई: ‘एस आणि ‘टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत चक्क पुन्हा एकदा उबाठाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांनी नाट्यमय विजय मिळवला आहे. या प्रभागात समसमान सदस्य संख्या असल्याने ईश्वर चिठ्ठीवर अध्यक्ष ठरला जाणे अपेक्षित होते, तिथे उबाठाच्या दोन उमेदवारांची मते स्वाक्षरी चुकीच्या ठिकाणी झाल्यामुळे अवैध […]
- अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; स्फोटानंतर आगीचा भडका होताच कामगार धावले March 10, 2026ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा आढावा घेतला जातो. परंतु, पुन्हा त्याची पुनरावृत्ती होतानाचे पाहायला मिळत आहे. अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसीमध्ये आज केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर आगीचा भडका आणि धुराचे मोठ-मोठे लोट पसरल्याचंही दिसून आलं. स्फोटानंतर कंपनीतील केमि […]
Unable to display feed at this time.