- मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट March 22, 2026मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील मुंबईतील महत्त्वाच्या भुयारी टप्प्यासाठी आवश्यक तयारी पूर्णत्वाकडे जात असून लवकरच खोदकाम सुरू होणार आहे. या कामासाठी लागणारी अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन लवकरच मुंबईत दाखल होणार असून त्यानंतर भूमिगत बोगद्याचे काम सुरू होईल. आतापर्यंत काही तांत्रिक आणि प्र […]
- अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा March 22, 2026सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क साधण्याबरोबरच अनेक महत्वाच्या कामांसाठी मोबाईल फोन हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे मोबाईलला नेटवर्क असणं खुप गरजेचं झालं आहे. कॉल करणे, मेसेज पाठवणे, इंटरनेटचा वापर करणे या सर्व गोष्टी फोनवरच अवलंबून आहेत. मात्र, काहीवेळी अचानकच फोनचं नेटवर्क गायब होतं. त्यामुळे […]
- Iran-US-Israel War : अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीबद्दल इराणने केली यूएईकडून भरपाईची मागणी March 22, 2026अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेतील देशांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान, शेजारी देशांबरोबर राजनैतिक तणाव वाढवत इराणने आता संयुक्त अरब अमिराती (यूएई) कडून अमेरिकन हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली आहे. इराणने संयुक्त राष्ट्र संघ यांच्या महासचिवांना पत्र लिहून अमेरिकन हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसान […]
- हॅरियर.इव्हीचे नवीन फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५ मॉडेल March 22, 2026मुंबई : टाटा.इव्ही, भारतातील सर्वात मोठी फोर-व्हीलर इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी, यांनी हॅरियर.इव्ही या संपूर्ण स्वदेशी आणि दमदार एसयूव्हीसाठी नवी ‘फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५’ पर्सोना सादर केली. या लॉन्चमुळे जाणकार ग्राहकांना आता हॅरियर.इव्हीचा सुपरकारसदृश बेजोड परफॉर्मन्स अनुभवता येणार असून, ड्युअल मोटर क्वाड-व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञानामुळे उत्कृष्ट ऑफ-रोड क […]
- 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा ट्विस्ट; आता 'हा' अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत March 22, 2026मराठी टेलिव्हिजन विश्वात अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यापैकीच एक असलेली कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'जय जय स्वामी समर्थ'. या मालिकेनं कमी वेळातचं प्रेक्षकांच्या मनात घर केलं असून ही मालिका महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आवर्जून पाहिली जाते. मात्र, आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. गेल्या ५ वर्षांपासून मालिकेत स्वामींच […]
- भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा March 22, 2026- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा उत्पादन घेण्याचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे गाठला. या यशामुळे ऊर्जा क्षेत्रातील भारताची वाढती आत्मनिर्भरता आणि प्रमुख उद्योगांकरता निरंतर इंधन पुरवठा सुनिश्चित करण्याची देशाची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे. कोळसा क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्न त […]
- Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरी विजेता होणार मालामाल; फॉर्च्युनर कारसह मिळणार लाखोंची बक्षिसे March 22, 2026कुस्तीप्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच रविवार २२ मार्च रोजी पुण्यातील वाघोली येथे रंगणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ कोण ठरणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज मॅट आणि माती अशा दोन गटांत हे अंतिम सामने पार पडणार आहेत. मॅट गटात हर्षवर्धन सदगीर आणि जय पाटील […]
- एकेकाळी रणवीरवर नाराज असणाऱ्या 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याने आता केले रणवीरचे तोंडभरून कौतुक; म्हणाला .... March 22, 2026काही दिवसांपूर्वी रणवीरने दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारा सिनेमातील भूमिकेची नक्कल केली होती. त्यानंतर ऋषभनेही रणवीरने आपल्या देवाचा अपमान केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, आता त्याच ऋषभ शेट्टीने रणवीरचे तोंड भरून कौतुक केले आहे. ऋषभने रणवीरबद्दलचा सगळा राग विसरून त्याच्या ‘धुरंधर 2’ या सिनेमा […]
- पंतप्रधान मोदींचा विक्रम, सर्वाधिक ८९३१* दिवस सरकार प्रमुख March 22, 2026नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे नेतृत्व करत सार्वजनिक पदावर दीर्घकाळ काम करण्याचा नवा विक्रम केला आहे. त्यांनी सलग ८९३१ दिवस सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व केले आहे आणि करत आहेत. याआधी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांनी ८९३० सार्वजनिक पदावर राहून सरकारचे नेतृत्व करण्याचा विक्रम केला होता. A milestone rooted in service […]
- Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे March 22, 2026भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या भूमीवरून इराणवर हल्ला करण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा पूर्णपणे भ्रामक आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत फॅक्ट-चेक विभागाने सांगितले की, भारत कोणत्याही देशाला आपल्या भूमीचा वापर तिसऱ […]
Unable to display feed at this time.