- Admiral Krishna Swaminathan : देशाचे २७ वे नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला June 1, 2026नवी दिल्ली : देशाचे २७ वे नौदल प्रमुख म्हणून ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी रविवारी पदभार स्वीकारला. त्यांनी सांगितले की, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस ते भारतीय नौदल अधिक सक्षम, मजबूत, वेगवान आणि प्रभावी बनविण्यासाठी समर्पित करतील, जेणेकरून ते राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय विकासाच्या हितांची प्रभावीपणे सेवा करू शकेल. भारतीय नौदलाने ऑपरेशनल सज्जता आणि यु […]
- India A Squad Update : भारत अ संघात मोठा बदल! रियान पराग दुखापतीमुळे बाहेर; ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी एन्ट्री June 1, 2026मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंकेत होणाऱ्या एकदिवसीय तिरंगी मालिकेपूर्वी India A (भारत अ) संघात मोठे बदल केले आहेत. संघाचा उपकर्णधार रियान पराग दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी महाराष्ट्राचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडची संघात निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ऋतुराजला थेट उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आ […]
- Pune Liquor Illicit : पुणे विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा 24 वर May 31, 2026पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा आता 24 वर पोहोचला आहे. हडपसरमधील काळेपडळ परिसरात आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. विकास किसन केदारी (60) आणि निलेश घोलप (45) अशी मृतांची नावे असून, हे दोघेही ससाणे नगर परिसरातील रहिवासी होते. या नव्या मृत्यूंमुळे पुणे शहरातील मृत […]
- Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे May 31, 2026ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे हिंदुत्व हे कुठल्याही अहिंदूंचे नुकसान करणारे नाही. त्यांचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे सावरकर आणि त्यांचे विचार कधीही संपणार नाहीत, असे स्पष्ट मत अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख मार्गद […]
- India - Britain : चीननंतर ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री इव्हेट कूपर भारत दौऱ्यावर; जयशंकरांसोबत जागतिक सुरक्षेवर चर्चा May 31, 2026नवी दिल्ली : ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री इव्हेट कूपर चीन दौऱ्यानंतर भारताच्या भेटीवर येणार आहेत. या दौऱ्यात त्या भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह व्यापार, शिक्षण आणि सरकारी क्षेत्रातील प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. जागतिक आव्हानांना सामोरे जाणे आणि परस्पर सहकार्य अधिक मजबूत करणे, हा त्यांच्या या दोन देशांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश असणार आहे. ब्रिटन […]
- India US Trade Deal : भारत- अमेरिका यांच्यातील अंतिम व्यापार करारासाठी १ जूनपासून बैठक May 31, 2026नवी दिल्ली - भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबतची चर्चा जवळपास पूर्ण झाली असून आता या करारावर अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी १ जूनपासून नवी दिल्लीत चार दिवसांच्या बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. या बैठकीत अंतरिम व्यापार कराराला अंतिम स्वरूप देणे आणि व्यापक द्विपक्षीय व्यापार करार (बीटीए) पुढे नेण्याबाबत चर्चा होणार आह […]
- Satwik Chirag : सात्विक-चिराग जोडीला सिंगापूर ओपनचे विजेतेपद May 31, 2026सिंगापूर : सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद फिक्री यांचा १८-२१, २१-१७, २१-१६ ने पराभव करत सिंगापूर ओपनमधील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. आणि आपल्या विजेतेपदाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेचा दिमाखदार अंत केला. तीन गेमच्या लढतीत या भारतीय जोडीने आपला संयम कायम राखला. ज्यामुळे त्यांना दोन वर्षांतील पहिले विजेते […]
- Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! पत्नीला 4 तास 'मुर्गा' करून केला अमानुष छळ; माहेरी जाऊन चाकू हल्ला, आरोपी अटकेत May 31, 2026Crime News : मुंबईतील चेंबूर परिसरातून घरगुती हिंसाचाराची संतापजनक घटना समोर आली आहे. एका सराईत गुन्हेगाराने आपल्या पत्नीचा तब्बल चार तास अमानुष छळ करत तिला मुर्गा करून ठेवले होते. पट्ट्याने मारहाण केली आणि तलवारीने ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. एवढ्यावरच न थांबता पत्नी माहेरी गेल्यानंतर आरोपीने तेथेही धडक देत पत्नी, सासरे आणि मेव्हण्यावर चाकूने हल्ला केला. […]
- Devendra Fadnavis : पावसाच्या सरींना मान्सून समजू नका; पेरणीची घाई करू नका : मुख्यमंत्री फडणवीसांचे शेतकऱ्यांना आवाहन May 31, 2026मुंबई : राज्यातील विविध भागांत १ जूनपासून वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी हा पाऊस मान्सूनचा नाही असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पावसावर विसंबून पेरणीची घाई करू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. सध्या नैऋत्य मान्सून अद्याप केरळ किनारपट्टीपर्यंत पोहोचलेला नसून, महाराष्ट्रात त्याच्य […]
- Goregaon-Mulund Road Project : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी १५० बांधकामे पाडली May 31, 2026मुंबई : पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामात अडथळा ठरत असलेली १५० बाधित ठरणारी बांधकामे हटविण्याची कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या टी विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने रविवारी (दिनांक ३१ मे २०३६) केली. अतिक्रमण निर्मूलन कारवाई अंतर्गत अमर नगर, खिंडीपाडा येथील रहिवासी आणि वाणिज्यिक १५० अनधिकृत बांधकामे हटविण्यात आल […]
Unable to display feed at this time.