- Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक! July 27, 2026ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. या विजयासह चानूने सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच ग्लासगो २०२६ मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदकही तिच्याच नावावर जमा झाले. (Mirabai Chanu) View this […]
- Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश ! July 27, 2026भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ३५ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश केला आहे. या सामन्यात १५ वर्षाच्या वैभवने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले. त्याने ४९ चेंडूंमध्ये ८१ धावांची स्फोटक खेळी करत […]
- Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण July 27, 2026मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर लागल्याची माहिती मिळाली असून, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची नोंद नाही. प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे 8:24 वाजण्याच्या सुमारास भायखळा पूर्व येथील हंसराज मार्गावरील भायखळा पोलीस ठाण्यात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला […]
- Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार July 27, 2026नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक विद्यार्थी आणि विरोधकांच्या प्रमुख मागणीनुसार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसद उद्यापासून सुरळीत चालू होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर, स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपर लीक रोखण्यासाठी सरकार उद्या लोकसभेत
- Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम July 27, 2026पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, तो जूनअखेरच्या २२ टक्क्यांवरून थेट ५६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या सुमारे ८०३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, या वाढीचा लाभ राज्यातील सर्वच भागांना समान प्रमाणात मिळालेला नसल्याने मराठवाडा आणि विदर्भातील जलस्थ […]
- Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय July 27, 2026नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली आहे. जुलै महिन्यात तिसऱ्यांदा तरुणाईशी रीलद्वारे (Instagram Reel) थेट संवाद साधत पंतप्रधान मोदींनी ही माहिती दिली आहे.आधार प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार आणि प्रस […]
- PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय' July 27, 2026नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना, देशातील प्रत्येक युवकाला आत्मविश्वासाने आणि स्वावलंबनाने पुढे जाण्यासाठी सक्षम करणे हे केंद्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. या विशेष संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी सोलो ट्रॅव्हलिंगचे […]
- Neeraj Grover Murder Case: मुंबईला हादरवणाऱ्या नीरज ग्रोव्हर हत्याकांडाची 'इनसाइड स्टोरी', संशयाचं भूत डोक्यात शिरलं आणि घेतला जीव; मृतदेहासमोर दोघांचे अश्लिल कृत्य July 27, 2026प्रेम आणि संशयातून निर्माण झालेली रक्तरंजित घटना मे 2008 मधील मुंबईत घडलेल्या नीरज ग्रोव्हर हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. साऊथ चित्रपटात काम करणारी मारिया सुसाईराज बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली होती. इथे तिची भेट कास्टिंग डायरेक्टर नीरज ग्रोव्हरशी झाली. नीरजच्या मदतीने मारियाने मालाडमध्ये एक नवीन फ्लॅट घेतला होता. (Neeraj Grove […]
- Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन July 27, 2026ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड वर्षात तीन हात नाका वाहतूक कोंडीमुक्त होणार ठाणे : ठाणे शहराच्या विकासात आणखी एक ऐतिहासिक पर्व सुरू झाले असून, आशिया खंडातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तीन हात नाका चौकाच्या कायमस्वरूपी विकासासाठी उभारण्यात येणाऱ्या महत्त्वा […]
- Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार July 27, 2026मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकरी भाविकांना व्यापक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. 'भक् […]
Unable to display feed at this time.