- महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन? मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत April 9, 2021मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लागू करण्याचे संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. आजपासून विकेण्ड लॉकडाउन सुरु होत असून त्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “विकेण्ड लॉकडाउनची आवश्यकता होती. रुग्णसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे हा आकडा पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात १० ला […]
- अजित पवारांच्या सभेला गर्दी झाल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल April 9, 2021पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. कोरोना व्हायरस संसर्गाची भीती असतानाही मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या जात असून गर्दीही तितकीच तोबा तोबा होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे एक सभा पार पडली. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. याच सभेवरुन आयोजक श्रीकांत शिंदे (Shri […]
- केंद्रीय पथकाने दिला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा! April 8, 2021अमरावती : कोरोना साथीवर नियंत्रणासाठी सर्व नागरिकांकडून कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. त्याचे पालन न झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सगळीकडे मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता या नियमांचे पालन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य पथकाने आज अमरावतीत दिले. काही आठवड्यांपूर्वी कोरोन […]
- शॉर्टेजमुळे राज्यात परिस्थिती गंभीर! बेड्स फुल, कोरोना लसीकरण थांबले April 8, 2021मुंबई : एकिकडे राज्यात कोरोनाची प्रकरणं झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट, नवा विषाणू, संसर्गाचा वाढलेला वेग अशा परिस्थितीत आता राज्याच्या संकटात वाढ झाली आहे. राज्यात आता आरोग्य सेवासुविधा कमी पडू लागल्या आहेत. काही ठिकाणी बेड्स फूल झाले आहेत तर काही ठिकाणी लशीचे डोस संपले आहेत परिणामी लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे. हा प्रश्न […]
- नववी, अकरावीचे विद्यार्थीही सरसकट उत्तीर्ण April 7, 2021मुंबई, (प्रतिनिधी) : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाचा कहर वाढत असल्याने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच हो […]
- राज्यात कोरोना लसींचा तुटवडा April 7, 2021मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आणखी एक संकट राज्यापुढे उभे ठाकले असून विविध लसीकरण केंद्रांवर कोरोनावरील लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. महाराष्ट्रात वेळेत लसींचा पुरवठा न झाल्यास तीन दिवसांत लसीकरण बंद पडण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची मंगळवारी ११ राज्यांच्या आ […]
- लॉकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा उद्रेक होईल- उदयनराजे भोसले April 7, 2021मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून मुंबई-पुण्यासारख्या शहरातील रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांना छोटे व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातून जोरदार विरोध होत आहे. कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झा […]
- दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री April 5, 2021मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज(सोमवार) गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्याच्या गृहमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर याबाबत निर्णय झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आह […]
- मालवण भाजीमार्केट इमारत गैरव्यवहाराविरोधात आंदोलन उभारू, प्रदेश भाजप सचिव निलेश राणे यांचा इशारा April 5, 2021मालवण, (प्रतिनिधी) : मालवण नगर परिषदेच्या भाजी मार्केट इमारतीचे बांधकाम जीर्ण झाले असून सदर इमारतीचे सात गाळे पाडण्यात आले आहेत. मात्र फक्त एकच भाजी मार्केट आरक्षण क्र. २४ मधील गाळा क्र.१ (१) हा पाडण्यात आलेला नाही. कारण तो एका पक्षाच्या नगरसेवकाचा गाळा आहे. तो गाळाही लवकरात लवकर पाडण्यात आला नाही तर आंदोलन उभारण्यात येईल, असा […]
- मुख्यमंत्रीच जबाबदार, राजीनामा द्या… April 5, 2021नारायण राणे यांचा हल्लाबोल मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतरअनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा थेट हल्लाबोल केला आहे. ‘या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री राजीनामा का देत नाहीत’, असा सवाल नारायण […]
Unable to display feed at this time.