- दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला December 2, 2025कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने देशभरात कहर केला आहे. आतापर्यंत ३३४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ३७० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. सर्वात मोठे नुकसान पर्वतीय प्रदेशात झाले आहे, जिथे मोठ्या संख्येने मलाय्याह तमिळ राहतात आणि काम करतात. हा समुदाय श्रीलंकेतील सर्वात आर्थिकदृष्ट्या असुरक्षित मान […]
- महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या December 2, 2025मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी ५ आणि ६ डिसेंबर (शुक्रवार – शनिवार)च्या मध्यरात्री परळ– कल्याण आणि कुर्ला – वाशी/पनवेल दरम्यान मध्य रेल्वे १२ अतिरिक्त उपनगरी विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरी विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबा देतील. मुख्य मार्ग – अप विशेष गाड्या (कल्याण/ठाणे […]
- महाराष्ट्रात गारठा वाढला, काही भागांत पावसाची शक्यता! December 2, 2025पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'दितवाह' चक्रीवादळाचा परिणाम देशभर जाणवू लागला असून, अनेक राज्यांमध्ये वातावरण ढगाळ, तर उत्तरेकडील भागात थंडीचा जोर वाढला आहे. पर्वतीय प्रदेशात हिमवर्षाव पुन्हा सुरु झाल्याने थंड वारे देशभर पसरत आहेत. त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसत असून, पहाटेच्या वेळेत गारठा तीव्र जाणवत आहे. दिवसभरात तापमान स्थिर राहिले तरी […]
- ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन' December 2, 2025मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा आनंदमय सोहळा माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात पार पडला. मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत आयोजित ह्या सोहळ्यामध्ये ७०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, मह […]
- मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण.. December 2, 2025मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे. या कारणाने बुधवारी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून गुरुवारी ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण १४ प्रशासकीय विभागांमध्ये पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात लागू करण्याचे नियोजन होते. परंतु, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापर […]
- निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज December 2, 2025एकूण २५,००० बॅलेट युनिट आणि २०,००० कंट्रोल युनिट महानगरपालिकेच्या ताब्यात मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरीता २० हजार कंट्रोल युनिट आणि २५ हजार बॅलेट युनिट मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झाली आहेत. या कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची साठवणूक विक्रो […]
- महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा December 2, 2025मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांना पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या […]
- नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक; २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी December 2, 2025मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत असून, मतदानासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या ३४ जिल्ह्यांमध्ये नगरपरिषद/ नगरपंचायतीमध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने खालील मतदारसंघात २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. यात पालघर (डहाणू […]
- महाराष्ट्रात किती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती अखेर आकडा समोर, निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर December 2, 2025मुंबई : महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या काही प्रभागातील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील एकूण किती नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकींना स्थगिती देण्यात आली आहे, आणि त्यासाठी कधी मतदान होणार आहे, या संदर्भातील सुधारीत […]
- पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला December 2, 2025ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली. महिलेचा जबडा पाणीपुरी खात असताना सरकला. आता या महिलेला तोंड बंद करणे आणि बोलणे अशक्य झाले आहे. महिलेला आधी जवळच्या प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यानंतर महिलेला नातलगांनी मोठ्या रुग्णालय […]
Unable to display feed at this time.