- Mumbai Water Storage : मुंबईवर पाणीटंचाईचं सावट गडद: तलावांत १८.८६ टक्के साठा May 25, 2026मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १८.८६% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली. शहरात सध्या लागू असलेली दहा टक्के पाणी कपात पुढेही सुरू ठेवण्यात आली. https://prahaar.in/2026/05/24/charging-stations-will-be-set-up-under-flyovers-for-st-bus […]
- BMC अभियंत्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा ? May 25, 2026मुंबई : महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू असला तरीही विभाग कार्यालयांमध्ये कार्यरत अभियंता वर्गासाठी अद्यापही सहा दिवसांचे कामकाज सुरू आहे. अभियंता संवर्गात जवळपास एक हजार पदे रिक्त असल्याने कार्यरत अभियंत्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे एकाच प्रशासनातील समान स्वरूपाची व समकक्ष जबाबदारी कामे करणाऱ […]
- Nitesh Rane : दहशतवाद्यांचे अड्डे बनलेले मदरसे माझ्या रडारवर, मंत्री नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा May 25, 2026विजय मांडे, कर्जत : मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत. तिथे देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. हे मदरसे माझ्या रडारवर आहेत. देशद्रोही कारवायांसाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत पुरवणाऱ्या मदरशांवर पोलिसांनी धाडी टाकाव्या, कारवाई करावी; असे मंत्री नितेश राणे म्हणाले. ते कर्जत तालुक्यातील नेरळ येथील अंबिका नाका परिसरात आयोजित विराट हिंदू संमेलनात बोलत होते. जे या […]
- Nashik TCS : टीसीएस प्रकरणी दानिश शेख यांचे बँक खाते सील May 25, 2026नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या टीसीएस प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी दानिश शेख याचे बँक खाते सील केले आहे. तसेच निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी संभाजी नगरचा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांची सोमवारी (दि. २५) एसआयटीमार्फत चौकशी होणार असून, या चौकशीत काय माहिती समोर येते, यावर पुढील कारवाई अवलंबून राहणार आहे. दोन महिन्यांपूर्वी नाशिकच्या इंदिरानगर परिसरात […]
- Kharbao Business Park : खारबाव बिझनेस पार्क'चा विस्तार May 25, 2026ठाणे : मुंबई महानगर प्रदेशाचा संतुलित आणि आर्थिक विकास साधण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील 'बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स'च्या धर्तीवर भिवंडी परिसरात उभारण्यात येणाऱ्या 'खारबाव इंटिग्रेटेड बिझनेस पार्क'मध्ये नव्याने ३४ गावांचा समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता तब्बल १७६ चौरस किलोमीटर क्षेत […]
- MSRTC : ST BUS साठी उड्डाणपुलांखाली चार्जिंग स्टेशन उभारणार May 25, 2026मुंबई : राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस अर्थात ‘लालपरी’साठी पुलांखालच्या मोकळ्या जागांचा वापर करण्याची योजना राज्य सरकारने हाती घेतली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अखत्यारितील पुलांखाली उपलब्ध जागांवर इलेक्ट्रिक बस चार्जिंग […]
- Sansad Ratna 2026 : ‘संसदरत्न २०२६’मध्ये महाराष्ट्राचा दबदबा May 25, 2026नवी दिल्ली : संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १२ खासदारांसह ४ संसदीय स्थायी समित्यांची ‘संसदरत्न पुरस्कार २०२६’साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ५ खासदारांचा समावेश आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या संसदीय कामगिरीच्या आधारे यंदा १० लोकसभा खासदार आणि २ राज्यसभा खासदारांची निवड करण्यात आली आहे. View this post on Instagram A […]
- Air India : एअर इंडिया मुंबईहून देशांतर्गत उड्डाणे कमी करणार, २८० साप्ताहिक उड्डाणे करणार रद्द May 25, 2026मुंबई : एअर इंडिया १ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत मुंबईहून २८० साप्ताहिक देशांतर्गत उड्डाणे कमी करणार. ही कंपनीकडून देशांतर्गत क्षमतेत केलेली पहिली मोठी कपात आहे. याआधीच कंपनीने आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्येही कपात केली होती. सुधारित वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर झाले नाही. या निर्णयाबाबत एअर इंडियाकडे ई-मेलद्वारे प्रतिक्रिया मागवण्यात आली, मात्र बातमी छापेपर् […]
- Hydrogen-CNG Dispensers : हायड्रोजन-सीएनजी डिस्पेंसर पडताळणी खासगी केंद्रांकडे May 25, 2026नवी दिल्ली : देशात हायड्रोजन आणि वायू-आधारित इंधनांचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने कायदेशीर मेट्रोलॉजी नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने कायदेशीर मेट्रोलॉजी नियम, २०१३ मध्ये बदल करत हायड्रोजन, एलपीजी, एलएनजी आणि सीएनजी इंधन वितरकांच्या पडताळणीची जबाबदारी सरकार-मान्यताप्राप्त खाजगी चाचण […]
- बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारचा बुलडोझर; कठोर कारवाईचे आदेश— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा May 25, 2026मुंबई : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांविरोधात राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली असून, “गोमातेची तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी […]
Unable to display feed at this time.