- पर्यटनातून कोकणच्या अर्थकारणाला गती November 22, 2025- रवींद्र तांबे कोकण आणि पर्यटन यांचे एक अतूट असे नाते आहे. येथील ऐतिहासिक गड-किल्ले आणि तेवढेच विलोभनीय समुद्रकिनारे यामुळे येथील पर्यटनाला ऊर्जा मिळत आहे. गेल्या १० वर्षांत पर्यटकांची संख्या अद्भुतरीत्या वाढली आहे. एक-दोन लाख पर्यटक जिथे भेट द्यायचे तेथे लाखो पर्यटक हजेरी लावतात. समुद्रकिनारी येणारे ४०० पक्षी, नव्याने सुरू झालेले वॉटर गेम यामुळे येथील पर्य […]
- नगरपरिषद निवडणुकांनी विदर्भात घुसळण November 22, 2025अविनाश पाठक विदर्भातील ८० नगर परिषदा आणि २० नगरपंचायत यांच्यातील निवडणुका जाहीर होऊन आता काळ पुढे सरकला आहे. निवडणुकांची अधिसूचनाही जाहीर झाली आणि अर्ज दाखल करण्याची तारीखही निघून गेली आहे. आज हे वार्तापत्र लिहीत असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असून दिवससंपेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतलेले असतील. त्यानंतर विदर्भातील निवडणुकांचे चित्र स्पष् […]
- वंशाचे दिवे विझताना... November 22, 2025महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडाला असल्याने उमेदवारांची अडवाअडवी-पळवापळवी, कार्यकर्त्यांच्या हाणामाऱ्या आणि कोट्यवधींच्या रोख रकमेच्या पकडापकडीला नुसता ऊत आला आहे. या गदारोळात आपल्या चिमुकल्यांच्या देहत्यागाकडे किती संवेदनशील मनांचं लक्ष असेल, कुणास ठाऊक? गेला आठवडाभर शाळकरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. कारणं […]
- राज्यभर ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी 'विनामूल्य'! November 22, 2025मुंबई : राज्यात उभारल्या जाणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) रुग्णालयांसाठी सरकारी जमीन 'महसूल मुक्त' आणि 'सारा माफी'ने मोफत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला महसूल विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला. यामुळे राज्यात आरोग्य सुविधांचे जाळे अधि […]
- दुबईत एअर शो दरम्यान LCA तेजस विमान कोसळले, विंग कमांडर नमांश स्यालचा मृत्यू November 22, 2025दुबई : दुबई एअर शो दरम्यान शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. या अपघातात विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला. विमान कोसळेपर्यंत त्यांनी इजेक्ट केले नव्हते. नमांश स्याल यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी कांगडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या अधिकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली. याआ […]
- टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान November 22, 2025गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गुवाहाटी येथे शनिवार २२ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. याआधी कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. यामुळे गुवाहाटी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे मोठे आव्हान भारतापुढे आहे. मालिका वाचवण्यासाठी भारताला का […]
- IND vs BAN: भारताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, हिरो बनण्याच्या प्रयत्नात झिरो झाला कॅप्टन November 22, 2025दोहा : भारताचा (भारत अ) आशिया कप रायझिंग कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला. हा सामना जिंकून बांगलादेशचा संघ (बांगलादेश अ) अंतिम फेरीत पोहोचला. उपांत्य फेरीचा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला होता. पण भारतीय कर्णधाराने हिरो बनण्यासाठी सुपर ओव्हरमध्ये केलेली चूक टीम इंडियाला भोवली. भारताला विजयासाठी एका चेंडूंत चार धावांची गरज होती. त्यावेळी भार […]
- कांदिवलीच्या चारकोप परिसरात बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, चौघांना अटक November 22, 2025मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे पट्ट्यात बांधकाम व्यवसायातून कोट्यवधींची नियमित उलाढाल होते. यामुळेच झटपट पैसा कमावण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून बांधकाम व्यवसाय आणि त्याच्याशी संलग्न असलेल्यांना धमकावणे, त्यांच्याकडे खंडणी मागणे अथवा त्यांचे अपहरण करुन सुटकेच्या बदल्यात पैसे मागणे हे प्रकार वाढू लागले आहेत. ताजी घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आहे. म […]
- मंत्री मंगलप्रभात लोढांना आमदार अस्लम शेखांनी दिली धमकी November 22, 2025मुंबई : मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरणारे मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी संपवण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर मुंबई भाजप अध्यक्ष आमद […]
- निवडणूक होण्याआधीच नेत्यांच्या नातलगांचा बिनविरोध विजय, राजकीय पाठबळावर अनेकांची बिनविरोध निवड November 22, 2025मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली आहे. अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडक जागांवर उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे. बिनविरोध विजयी झालेल्यांमध्ये प्रामुख्याने नेत्यांचे […]
Unable to display feed at this time.