Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान June 27, 2026
    बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली. शहरातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेल्या CITIC टॉवरला, ज्याला 'चायना झुन' म्हणूनही ओळखले जाते, एका लहान विमानाची धडक बसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून आपत्कालीन यंत्रणा तातडीने घ […]
  •  Monsoon Food : पावसाळ्यात शरीर उबदार ठेवणारे ८ पारंपरिक पदार्थ June 27, 2026
    पावसाळ्यात चव आणि आरोग्य दोन्ही जपा आणि हे पदार्थ नक्की खा   गरमागरम मसाला चहा आलं, वेलची आणि दालचिनीचा मसाला शरीराला उब देतो आणि पावसाळ्यात ताजेतवाने वाटते.   कुरकुरीत कांदा भजी पावसाळ्यातील आवडता पारंपरिक नाश्ता. गरम चहासोबत याची चव आणखी खुलते.   हळदीचे दूध हळद आणि कोमट दूध शरीराला उब देते. रात्री पिण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.   मूगडाळ खिचडी हलकी, पौष्टि […]
  • ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय June 27, 2026
    आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान पटकावले  भारतीय नेमबाजांनी ऐतिहासिक कामगिरी; २४ पदकांसह पटकावले अव्वल स्थान नवी दिल्ली  : जर्मनीतील सुहल येथे पार पडलेल्या 'आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६' मध्ये भारतीय नेमबाजांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने एकूण २४ पदके (7 […]
  • Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ June 27, 2026
    जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसात पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात हळुहळू वाढ होत असून, जलस्थितीत सुधारणा दिसून येत आहे. मागील आठवड्यात अवघ्या १३ टक्क्यांपर्यंत घसरलेला पाणीसाठा आता वाढून १८.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गालाह […]
  • Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट June 27, 2026
    खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि संस्कृतीशी जोडलेले पीक असलेल्या भातशेतीला गेल्या पाच वर्षांत (२०२० ते २०२५) खारजमीन क्षेत्रातील वाढ, वाढते नागरिककरण , निसर्गाच्या लहरीपणा आणि हवामान बदलाचा प्रचंड फटका बसला आहे. मुसळधार पाऊस, अरबी समुद्रातील चक्रीवादळे आणि ऐन काढणीच्या वेळी येणारा अ […]