Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली April 2, 2026
    मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग बॉसच्या घरातील शेवटच्या कॅप्टनसीसाठी सदस्यांनी प्रचंड खटाटोप केल्याचे दिसले. घरातील काटा ग्रुपकडून तन्वी, दिपाली आणि रेवा तर टोळी गँगमधील अनुश्री, सागर यांच्यात कॅप्टनसीसाठी लढत पाहायला मिळाली. शेवटच्या कॅप्टनसीच पद कोणाला मिळाला हे आता समोर आल […]
  • उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल April 2, 2026
    मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण् […]
  • Dhurandhar 2 : 'धुरंधर २' मध्ये जेमतेम एक सेकंदाची भूमिका, तरीही सोशल मीडियात प्रचंड चर्चा April 2, 2026
    मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ अर्थात 'धुरंधर द रिव्हेंज' हा सिनेमा १९ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झाला. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या सिनेमाचे वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शन १४०० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. सिनेमातील सगळ्याच कलाकारांना धुरंधर २ मुळे नवी ओळख मिळाली आहे. याच सिनेमात एका अभिनेत्रीने जेमतेम एका सेकंद […]
  • मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब April 2, 2026
    मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १० हजार ओळखपत्रे अभ्यागतांनी परत न केल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार प्रवेश संपल्यानंतर ही कार्डे जमा करणे आवश्यक असते; मात्र १० हजार कार्डे मंत्रालयाबाहेर गेल्याने आता प्रशासनाने ती परत मिळवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. राज्याच्या कानाकोपऱ […]
  • Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी April 2, 2026
    ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी निर्घृण हत्येच्या घटनांनी महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता ठाण्यातील मुंब्रा परिसरात गोळीबाराची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंब्य्रात झालेल्या या गोळीबारात तीन तरुण गंभीररी […]