Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर February 8, 2026
    मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६ मध्ये सुलोचना मोदी या पहिल्या महिला महापौर होऊन गेल्या. त्यानंतर १९९४- ९५ मध्ये काँग्रेस पक्षाच्या अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर या दुसऱ्या महापौर झाल्या होत्या. त्यानंतर मात्र सन १९९७ -९८ पासून ते २०२२ या कालावधीत तत्कालीन शिवसेनेच्या अखंड सलग पा […]
  • Mumbai: परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली मोठी फसवणूक, आरोपी फरार February 8, 2026
    मुंबई : मुंबईत परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. चारकोप परिसरातील करिअर अँड ऑप्शन्स सर्व्हिस लिमिटेड या एजन्सीविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजन्सीचे मालक स्टेला मेहता आणि राकेश मेहता हे मुख्य आरोपी आहेत. मुंबईत परदेशात उच्च शिक्षण देण्याच्या […]
  • गाण्यातून उमगणारी लता.. February 8, 2026
    गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ६ फेब्रुवारी रोजी चौथा स्मृतिदिन झाला. भारतातील जवळपास सर्व भाषांमध्ये लता मंगेशकर यांनी गाणी गायली. त्यांच्या सुमधुर आवाजामुळे आणि सुरेल स्वरांमुळे अनेकांनी त्यांना देवी सरस्वतीचा दर्जा दिला. आजही कुठूनही लतादीदींच्या गाण्याचा स्वर ऐकू आला, की समाधी लागल्याप्रमाणे आपण स्तब्ध होतो. स्मरण : डॉ. अनिल कुलकर्णी लता मंगेशकर यांच्या […]
  • ‌‘राईट टू डिस्कनेक्ट‌’ साधणार समतोल February 8, 2026
    तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर कार्यकालीन काम आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल म्हणजे कामाच्या जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक गरजा, कुटुंब, आरोग्य तसेच सामाजिक जीवन यामध्ये संतुलन राखणे. विशेषतः इंटरनेट, फोन वर्किंग आणि ‌‘वर्क फ्रॉम होम‌’सारख्या प्रथा पूर्वी फक्त आयटी उद्योगात होत्या. त्या आता इतर उद्योगांमध्येही प्रचलित आहेत. केरळमध्ये समोर आलेल्या ‌‘राईट टू डिस्कनेक्ट […]
  • छकडा मोडणे व तृणावर्ताचा उद्धार February 8, 2026
    महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे बालकृष्णाच्या लीला व कृष्ण कथा जेवढ्या ऐकाव्या तेवढ्या गोडच वाटतात. तसेच त्या पुन्हा पुन्हा ऐकाव्या अशा वाटतात. श्रीमद्भागवतात या बाललीलांचे सुरेख वर्णन आहे. पूतनाचा उद्धार, यमलार्जूनाचा उद्धार, बगळ्याच्या रूपात आलेल्या बकासुराचा वध अशा अनेक लीला करून त्यांनी ग्रामवासीयांना अचंबित करून टाकले होते. अशाच प्रकारच्या एका लिले […]