Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • कडोंमपाच्या माजी महापौर वैजयंती घोलप यांचा पराभव January 17, 2026
    कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६ मध्ये उबाठा गटाचे उमेश बोरगावकर, संकेश भोईर, स्वप्नाली केणे, अपर्णा भोईर हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये कडोंमपाच्या माजी महापौर वैजयंती घोलप, माजी नगरसेवक संजय पाटील, माजी नगरसेविका नीलिमा पाटील, कस्तुरी देसाई यांचा पराभव झाला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा विजय असून शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक […]
  • शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर पराभूत January 17, 2026
    भाईंदर : मीरा भाईंदर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सतत तीन टर्म नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते राहिलेले राजू भोईर प्रभाग क्र. १६ या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. राजकीय वारसा लाभलेले राजू भोईर यांचे आजोबा आणि वडील सरपंच होते. तर त्यांची आई नगरसेविका तसेच सभापती होत्या. त्यांचा वारसा चालवत राजू भोईर यांच्या सह त्यांची पत्नी भावना भोईर दोन टर्म नगर […]
  • सिंधुदुर्ग जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणूक महायुती एकत्र लढणार January 17, 2026
    भाजपच्या ‘विजय मेळाव्या’त खासदार नारायण राणे यांची घोषणा कणकवली (प्रतिनिधी): राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आ […]
  • आमचे हिंदुत्व संकुचित नाही : मुख्यमंत्री January 17, 2026
    २४ तास काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महाविजय समर्पित मुंबई (प्रतिनिधी) : आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे नाही, तर व्यापक हिंदुत्व मानणारे आहोत. आमच्या हिंदुत्वात सगळ्यांचा समावेश आहे. जो जो भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो आणि भारतीय प्राचीन जीवनपद्धतीला आपली जीवनपद्धती मानतो, त्याची पूजा पद्धती कशीही असली तरी त्यांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्य […]
  • आता विकासाचे बोला... January 17, 2026
    महानगरपालिका निवडणुकांचा गदारोळ संपला, निकाल लागले आणि विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार पडले. पण आता मतदारांचा सवाल बदलला आहे. प्रचारात ‘विकास’ हा शब्द वारंवार ऐकू आला; मात्र प्रत्यक्षात तो कधी आणि कसा दिसणार, हा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागला आहे. विजयाचा जल्लोष क्षणिक असतो, पण जबाबदारी मात्र पाच वर्षांची असते. म्हणूनच आजपासूनच नव्हे, तर आत्ताच नवनिर्वाचि […]