- Census In Mumbai : मुंबईत जनगणना-२०२७ला सुरुवात, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व-गणनेद्वारे केला मोहिमेचा शुभारंभ May 2, 2026मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पद्धतीने स्व-गणना करत भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ मोहिमेचा शुक्रवारी १ मे २०२६ रोजी मुंबई येथून शुभारंभ केला. तसेच, या राष्ट्रीय जनगणनेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहनही राज्यपाल आणि मुख्यमंत्र […]
- Ganesh Khankar : पुढची २५ वर्षे आम्ही काय आता हटत नाही, खणकरांनी विरोधकांना सुनावले May 2, 2026सभागृहनेत्यांच्या गिनतीत विरोध पक्षनेत्या नाहीच, आझमींचाच घेतला समाचार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सभागहनेते गणेश खणकर यांनी सन २०२६-२७चे अर्थसंकल्पीय भाषणात विरोधकांवर प्रहार करतानाच हिंदीतून शेरोशायरी करत त्यांचा मिश्कील शब्दांत समाचारही घेतला. मात्र, महापालिकेत उबाठा पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष असून विरोधी पक्षनेत्या या माजी महापौर किशोरी प […]
- HSC Result : राज्याचा बारावीचा निकाल शनिवार २ मे रोजी जाहीर होणार May 2, 2026मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. हा निकाल ॲानलाईन जाहीर होणार असून शनिवारी, दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. मुंबईतून सुमारे तीन लाख ५० हजार १५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यंदा र […]
- Marathi Conversation Guide : रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मराठी संवाद मार्गदर्शिका May 1, 2026मुंबई : महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी भाषेत संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषा न आल्यास परवाने तात्काळ रद्द करण्याच्या नियमाला स्थगिती दिली आहे. परंतु परिवहन विभागाने ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी अधिक चांगल्या प […]
- 25 वर्षांच्या संसारात मिठाचा खडा , 7 लेकरांची आईने चारित्र्याच्या संशयाने जीव गमावला ; काय घडलं ? May 1, 2026Bihar Crime : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षाच्या संसारात मिठाचा खडा पडला. 25 वर्षांपूर्वी ज्या पत्नीचा हात धरून आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले, त्याच पतीने आपल्या पत्नीचा क्रूर पद्धतीने जीव घेतला. कारण ठरलं चारित्र्याचा संशय. नवादा जिल्ह्यातील कौआकोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरमा गावात राहणाऱ्या रवी मांझी याने आपली पत्नी बबीता कुमारी […]
Unable to display feed at this time.