Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • सततच्या आजारपणाने त्रस्त झाल्या सोनिया गांधी March 25, 2026
    नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना तब्येत बिघडल्यामुळे मंगळवारी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात (एसजीआरएच) दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तसेच छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल केले. सोनिया यांना तब्येतीच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्याची अलिकडच […]
  • कर्नाटकात खळबळ, माजी आमदाराच्या मुलाची हत्या; जळालेल्या कारमध्ये... March 25, 2026
    धारवाड: कर्नाटकच्या धारवाडजवळील एका निर्जनस्थळी जळालेल्या कारमध्ये कोळसा झालेला मृतदेह सापडल्याने हत्येचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा मृतदेह राजू बोलाशेटी यांचा असल्याचे निष्पन्न झाले असून ते बैलहोंगळचे माजी आमदार बाबुराव बोलाशेटी यांचे पुत्र होते. बैलहोंगळमधील उडीकेरी गावचे रहिवासी असलेले राजू प्रामुख्याने शेती व्यवसायात होते आणि सोमवारपासून ते बेपत्त […]
  • महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांचा झाला टाय टाय फिश; पाणी पट्टी वाढवल्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न, आयुक्तांनी काढली हवा March 25, 2026
    मुंबई: मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात बसलेल्या उबाठाच्या नगरसेवकांचा आपण सक्षम विरोधी पक्ष असल्याचे सिद्द करण्याचा प्रयत्न करत असून पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या मुद्दयावर निवेदन करत सभागृहात वातावरण निर्मिती करण्यास गेलेल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा टाय टाय फिश झाला आहे. मुंबईकरांवर पाणी पट्टीत ८ टक्के दरवाढ लादणे योग्य नसून हा वाढीव बोजा टाकण […]
  • Ashok Kharat: न्यायालयात बोलताना जादुटोणाबाबत काय म्हणाला अशोक खरात? March 25, 2026
    मुंबई: महिलांवर लैंगिक अत्याचार आणि तंत्र-मंत्राचा वापर करीत अमानुष अत्याचार करणाऱ्या अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ३० वर्षांच्या महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून सुरू झालेला हा तपास आता थेट मानवी बळी आणि वन्यजीव शिकारीपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. नाशिक न्यायालयात आज न्यायाधीशांनी अशोक खरात याला तु […]
  • Indian Railway Rules: रेल्वे तिकीट आठ दिवसांपूर्वी रद्द केल्यावर रिफंड...; रेल्वेच्या नियमांत महत्त्वाचा बदल March 25, 2026
    नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट प्रणाली आणि प्रवाशांच्या सुविधासंबंधित मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, यापुढे ट्रेन सुटण्याच्या ८ तासांपूर्वीपर्यंत तिकीट रद्द केल्यानंतर कोणताही रिफंड मिळणार नाही. हा नवीन नियम १ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान लागू होईल. याशिवाय दुसऱ्या रिफंड स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. […]