Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • Anahat Singh : अनाहत सिंग जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत July 25, 2026
    ओंटारियो (कॅनडा): भारताची अव्वल मानांकित स्क्वॅश खेळाडू, अनाहत सिंगने जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला आहे. २००५ मध्ये जोशना चिनप्पानंतर या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत, दिल्लीच्या अनाहतने इजिप्तच्या बार्ब समेहचा ११-३, ८-११, ११-४, ११-६ असा पर […]
  • Nashik : नाशिकच्या हक्काच्या पाण्यावर तडजोड नाही; जायकवाडीच्या विसर्गावर आमदार देवयानी फरांदे संतप्त July 25, 2026
    Nashik : नाशिकमधून जायकवाडी धरणाकडे नेमके किती पाणी सोडण्यात आले? जून महिन्यात जायकवाडीतील पाणीसाठा किती होता? आणि या विसर्गावर नियंत्रण नेमके कोणाचे आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती करत आमदार देवयानी फरांदे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नाशिककरांच्या हक्काच्या पाण्याबाबत माहिती लपवली जात असल्याचा आरोप करत, यापुढे कोणतीही तडजोड सहन के […]
  • Tulsi Vrindavan : घरातील तुळशी वृंदावनाचे महत्त्व काय? तुळशी सुकू नये म्हणून 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी July 25, 2026
    मुंबई : भारतीय संस्कृतीत तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे. अनेक घरांच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळशी वृंदावन पाहायला मिळते. धार्मिक श्रद्धेबरोबरच तुळशीचे औषधी आणि पर्यावरणीय महत्त्वही मोठे आहे. तुळशीची नियमित पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशी श्रद्धा आहे. मात्र योग्य काळजी न घेतल्यास तुळशीचे रोप लवकर सुकू शकते. त्यामुळे तुळशीची य […]
  • Devendra Fadnavis : मी राज्यात समाधानी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस July 25, 2026
    दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य; संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत या चर्चांना पूर्णविराम मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळेल, असे दावे विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत. त्यावर भाष्य करताना, मी महाराष्ट्रात समाधानी आहे, असे फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पंढरपूर येथे श […]
  • सत्ताबदलाची आशा, की नव्या निराशा? July 25, 2026
    नेपाळमध्ये सध्याचे आंदोलन हे एका सरकारच्या विरोधापुरते मर्यादित नाही, तर लोकांच्या अपेक्षा आणि शासनाच्या कामगिरीतील वाढलेल्या अंतराचे प्रतीक आहे. परिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्यांनाच आज पुन्हा रस्त्यावर उतरावे लागत असेल, तर ती कोणत्याही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. नेपाळने ही परिस्थिती सुधारण्याची संधी न मानल्यास अस्थिरतेचे चक्र पुन्हा सुरू होण्याचा धोका कायम […]