Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • High Court Verdict : अपंगत्व हे घटस्फोटाचं कारण ठरू शकत नाही! पत्नीला सोडणाऱ्या पतीला उच्च न्यायालयाचे फटकारे August 4, 2026
    'आजारपणात जोडीदाराची साथ सोडणे अमानुष'; मद्रास उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द केला लग्नानंतर पत्नीला झालेल्या शारीरिक अडचणीमुळे घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पतीला मद्रास उच्च न्यायालयाने जोरदार फटकारले आहे. अपंगत्व किंवा शारीरिक दुखापत ही व्यक्तीची चूक नसून, अशा कारणावरून घटस्फोट मागणे अमानुष आणि संवेदनहीन असल्याचे न्यायालयाने स्पष् […]
  • Mumbai Footpath : मुंबईतील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ होणार अतिक्रमण मुक्त August 4, 2026
    अतिरिक्त आयुक्तांना दिले १५ दिवसांमध्ये आढावा घेण्याचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा, या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेमार्फत 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ३२० किलोमीटर लांबीच्या पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. प्रशासक […]
  • BMC Action : वृक्षांना इजा आणि परवानगी पेक्षा अधिक झाडांची छाटणी करणाऱ्यांविरोधात महापालिका आक्रमक August 4, 2026
    मुंबईतील दोन गृहनिर्माण संस्थां विरोधात नोंदवले गुन्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गृहनिर्माण संस्थांच्या आवारातील महापालिकेने मंजूर केलेल्या परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत असल्याने याची दखल आता प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळे अशाप्रकारे परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक छाटणी करणे तसेच झाडांना इजा पोहोचणे आदी प्रकारांची ग […]
  • Vihar Lake : विहार तलावातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता तांत्रिक कपात टळणार August 4, 2026
    मुंबई (विशेष प्रतिनिधी : मुंबईतील कुर्लासह इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पुरवठा आता तांत्रिक कारणांमुळे खंडित होणार नाही. विहार तलावातील पाण्याचे येथीलच जलशुध्दीकरण प्रकल्पांतर्गत शुध्दीकरण करून पुरवठा करण्यात येते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे येथील वीज पुरवठा खंडित झाल्यास अनेक भागांमध्ये पाणी कपात करावी लागते. त्यामुळे भविष्यात अश […]
  • Mumbai Water Supply : मुंबईचा पाणीसाठ्यात मागील वर्षीपेक्षा वाढ, कासवगतीने ९० टक्क्यांच्याही पुढे मारली बाजी August 4, 2026
    मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा आता ९० टक्क्यांच्यावर पोहोचला असून मागील वर्षांच्या तुलनेत हा साठा अधिक जमा झालेला आहे. आतापर्यंत या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा हा मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी होता. आजवर मागे असलेला पाणी साठ्याने आता त्यांनाही मागे टाकत बाजी मारली आहे. त्यामुळे मागील तीन वर्षा […]