- Iraq's oil exports : इराकची सीरियामार्गे तेल निर्यात पुन्हा सुरू May 3, 2026बगदाद : इराकने सीरियातील अल-यारूबियाह सीमापार मार्गाद्वारे तेल निर्यात पुन्हा सुरू केले आहे. ७० टँकरांचा एक ताफा या मार्गाने सीरियात दाखल झाला असून, मागील १४ वर्षांतील हा पहिलाच असा पुरवठा आहे. सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, हा ताफा भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या बानियास रिफायनरीकडे रवाना झाला. https://prahaar.in/2026/05/03/ismail-baghai-u […]
- Riteish Deshmukh reaction on Nasrapur Crime: पुण्यातील नसरापूर प्रकरणावर रितेश देशमुख याचा संताप; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी May 3, 2026पुणे: पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. एका ६५ वर्षीय नराधमाने ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची ही अमानुष घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख यानेही तीव्र संताप व्यक्त केला आ […]
- Delhi Judge : दिल्लीत न्यायाधीशाची आत्महत्या, कारण आलं समोर May 3, 2026नवी दिल्ली : सर्वांना न्याय देणारे न्यायायाधीशच मनाने खचले आणिआत्महत्या केली. दिल्लीतील या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. न्यायालयाचे न्यायाधीश असून देखील त्यांना आपल्या अडचणीत बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग सापडला नाही म्हणून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असे समोर येत आहे. मूळचे राजस्थानचे रहिवासी न्यायाधीश अमन शर्मा हे मूळचे राजस्थान अलमेरचे रहिवासी आहेत. […]
- Rajasthan Royals : मित्तल कुटुंबीयाने आदर पूनावालांसह राजस्थान रॉयल्स संघ १५,६६० कोटी रुपयांना घेतला विकत May 3, 2026मुंबई : राजस्थान रॉयल्सला नवीन मालक मिळाले आहेत. स्टील किंग लक्ष्मी मित्तल आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आदर पूनावाला यांनी फ्रँचायझीमधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेतले आहे. एकत्रितपणे, त्यांच्याकडे एकूण ९३ टक्के हिस्सा असेल. मित्तल कुटुंबाकडे ७५ टक्के, तर पूनावाला कुटुंबाकडे १८ टक्के हिस्सा राहील. उर्वरित ७ टक्के हिस्सा सध्याचे मालक मनोज बदाळे आणि इ […]
- मुंबईच्या पराभावनंतर दिग्गज खेळाडू संतापला.. हार्दिकवर जोरदार टिका; वो दिखाऊ कॅप्टेन हे.... May 3, 2026मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईने नऊ साखळी सामन्यांपैकी फक्त दोन जिंकले आणि सात सामने गमावले. यामुळे फक्त चार गुणांसह मुंबईचा संघ गुणतक्त्यात नवव्या स्थानावर आहे. तब्बल पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईची ही कामगिरी बघून चाहत्यांचा संताप अनावर झाला आहे. चेन्नई विरूद्धच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला […]
Unable to display feed at this time.