Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • कर्जत - पनवेल रेल्वे मार्गिका लवकरच सुरू होणार December 19, 2025
    ३०० मीटर लांबीच्या नव्या बोगद्याचे काम पूर्ण राहुल देशमुख कर्जत : कर्जत-पनवेल रेल्वे मार्गिका लवकरच सुरू होण्याच्या तयारीत आहेत. या मार्गिकेसाठीचा ३०० मीटर लांबीच्या नव्या बोगद्याचं काम पूर्ण झालं असून, यामुळे मार्गिकेसाठीचा मोठा टप्पा पार पडला आहे. मागील कित्येक वर्षांपासून कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाची प्रतीक्षा आहे. अखेर आता कर्जत-पनवेल मार्गावरील उपनगरीय ल […]
  • रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष December 19, 2025
    उद्या कौल कोणाच्या बाजूने लागणार? अलिबाग : जिल्ह्यात दहा नगरपालिकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते; परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. त्याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली असून, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. अलिबाग, कर्जत, खोपोली, पेण, उरण, महाड, श्रीवर्धन, मुर […]
  • मेहता–सरनाईक यांच्यात वर्चस्वाची लढाई December 19, 2025
    मीरा-भाईंदरमध्ये युतीची शक्यता धुसर भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ९५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असतानाच, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात वर्चस्वाची चुरस तीव्र झाली आहे. सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही नेते अधिकाधिक जागांची मागणी करत असल्याने भाजप-शिवसेना युती होण्याची शक्यता धू […]
  • ठाण्यातील 'नमो ग्रँड सेंट्रल पार्क'ला आंतरराष्ट्रीय मान्यता December 19, 2025
    ‘सार्वजनिक लँडस्केप’ श्रेणीत’ बेस्ट ऑफ द बेस्ट’ पुरस्कारावर मोहर ठाणे : ठाण्यातील नमो ग्रँड सेंट्रल पार्कला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. आर्किटेक्चर मास्टर प्राइज २०२५ मध्ये या प्रकल्पाला सार्वजनिक लँडस्केप श्रेणीत “बेस्ट ऑफ द बेस्ट” पुरस्कार जिंकण्याचा मान मिळाला. हा शहरस्तरीय सार्वजनिक उद्यान प्रकल्प कल्पतरू लिमिटेड यांनी विकसित केला असून, एल […]
  • Navnath Ban : "सामनाचे भाकीत म्हणजे गणपत वाण्याची माडी!" अमेरिकन फायलींवरून पंतप्रधान बदलण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना नवनाथ बन यांचे चोख प्रत्युत्तर December 19, 2025
    मुंबई : अमेरिकेतील गाजलेल्या 'एपस्टिन प्रकरणा'चा आधार घेत भारतातील पंतप्रधान बदलले जातील, अशा आशयाचा अग्रलेख 'सामना'तून प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या कल्पनारंजनाचा समाचार घेताना भाजप नेते नवनाथ बन यांनी शिवसेना (उबाठा) आणि 'सामना'वर जोरदार टीका केली आहे. "अफवांवर सरकार पडत नाही, ते मतपेटीवर उभं राहतं. पंत […]