Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • स्मार्ट सिटीतील प्रकल्प रखडला, कल्याणकरांची प्रतीक्षा वाढली; उड्डाणपूल कधी खुला होणार? December 15, 2025
    कल्याण : कल्याण शहरात वाढती लोकसंख्या आणि त्यासोबतच वाढलेली वाहनसंख्या यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विशेषतः रेल्वे स्टेशन परिसरात होणारी कोंडी कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत नागरिकांसाठी दिलासादायक नसलेली माहिती समोर आली आहे. नेताजी सुभाष चौक त […]
  • बिहारचे रस्ते विकास मंत्री झाले भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष December 15, 2025
    नवी दिल्ली : बिहार सरकारचे रस्ते विकास मंत्री नितीन नबीन हे भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष झाले. जे. पी. नड्डा यांच्याकडून ते सूत्रं हाती घेणार आहेत. नितीन नबीन आता जे. पी. नड्डा यांची जागा घेतील. ते भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतील. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नितीन नबीन यांच्या संघटनात्मक अनुभवाला, तळागाळापर्यंत असलेल्या दांडग्या जन […]
  • ऑस्ट्रेलिया : सिडनीत हनुक्का उत्सवादरम्यान गोळीबार, १० जणांचा मृत्यू December 14, 2025
    सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बोंडी बीचवर (समुद्रकिनारा) ज्यू नागरिक हनुक्का उत्सव साजरा करत असताना दोन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दहा नागरिकांचा मृत्यू झाला. एका माणसानं धाडस करुन दोन हल्लेखोरांपैकी एकाला निःशस्त्र केलं. हाती आलेल्या माहितीनुसार सिडनीतील घटनेत एका हल्लेखोराचा मृत्यू झाला आणि एका हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. htt […]
  • रॅपिडो प्रवासात तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, तरुणीच्या धैर्यामुळे अनर्थ टळला December 14, 2025
    कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिमेतील सिंधी गेट परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. रॅपिडो बाईक चालकाने प्रवासी तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून. तरुणीने दाखवलेल्या धैर्यामुळे आणि नागरिकांच्या तत्काळ मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने रॅपिडो बाईक सेवा बुक केली होती. प्रवास सु […]
  • बजरंग दलाबाबत विजय वडेट्टीवारांची मुक्ताफळे; भाजप-शिवसेनेचे आमदार आक्रमक December 14, 2025
    नागपूर : "राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकर्‍यांकडील भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. शेतकरी अशी जनावरे विकू शकत नाही. राज्यात गोरक्षकाच्या नावाखाली बजरंग दलासारख्या संघटनेच्या टोळ्या सिद्ध झाल्या आहेत. ते शेतकर्‍यांकडून पैसे वसूल करत आहेत", असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी विधानसभेत प्रश्नोत्तरात केला. त्याल […]