Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • Mumbai Water Storage : मुंबईवर पाणीटंचाईचं सावट गडद: तलावांत १८.८६ टक्के साठा May 25, 2026
    मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १८.८६% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली. शहरात सध्या लागू असलेली दहा टक्के पाणी कपात पुढेही सुरू ठेवण्यात आली. https://prahaar.in/2026/05/24/charging-stations-will-be-set-up-under-flyovers-for-st-bus […]
  • BMC अभियंत्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा ? May 25, 2026
    मुंबई : महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू असला तरीही विभाग कार्यालयांमध्ये कार्यरत अभियंता वर्गासाठी अद्यापही सहा दिवसांचे कामकाज सुरू आहे. अभियंता संवर्गात जवळपास एक हजार पदे रिक्त असल्याने कार्यरत अभियंत्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे एकाच प्रशासनातील समान स्वरूपाची व समकक्ष जबाबदारी कामे करणाऱ […]
  • Nitesh Rane : दहशतवाद्यांचे अड्डे बनलेले मदरसे माझ्या रडारवर, मंत्री नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा May 25, 2026
    विजय मांडे, कर्जत : मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत. तिथे देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. हे मदरसे माझ्या रडारवर आहेत. देशद्रोही कारवायांसाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत पुरवणाऱ्या मदरशांवर पोलिसांनी धाडी टाकाव्या, कारवाई करावी; असे मंत्री नितेश राणे म्हणाले. ते कर्जत तालुक्यातील नेरळ येथील अंबिका नाका परिसरात आयोजित विराट हिंदू संमेलनात बोलत होते. जे या […]
  • Nashik TCS : टीसीएस प्रकरणी दानिश शेख यांचे बँक खाते सील May 25, 2026
    नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या टीसीएस प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी दानिश शेख याचे बँक खाते सील केले आहे. तसेच निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी संभाजी नगरचा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांची सोमवारी (दि. २५) एसआयटीमार्फत चौकशी होणार असून, या चौकशीत काय माहिती समोर येते, यावर पुढील कारवाई अवलंबून राहणार आहे. दोन महिन्यांपूर्वी नाशिकच्या इंदिरानगर परिसरात […]
  • Kharbao Business Park : खारबाव बिझनेस पार्क'चा विस्तार May 25, 2026
    ठाणे : मुंबई महानगर प्रदेशाचा संतुलित आणि आर्थिक विकास साधण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील 'बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स'च्या धर्तीवर भिवंडी परिसरात उभारण्यात येणाऱ्या 'खारबाव इंटिग्रेटेड बिझनेस पार्क'मध्ये नव्याने ३४ गावांचा समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता तब्बल १७६ चौरस किलोमीटर क्षेत […]