Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला माणगाव तालुक्यात ७ मार्चपासून सुरुवात March 6, 2026
    माणगाव : माणगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना विविध प्रकारचे शासकीय दाखले व महसूल विषयक सेवा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महसूल शिबीर अभियान” ७ मार्चपासून सुरू होत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, सर्व स्तरावरील नागरिका […]
  • संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी March 6, 2026
    मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत संजूने इंग्लंडच्या गोलंदाजांना बेक्कार चोप देताना ८९ धावांची अविश्वसनीय खेळी केली. त्याच्या या खेळीने इंग्लंडच्या आत्मविश्वासाचा चुराडा केला. भारतीय फलंदाजांनीही संजूने रचलेल्या पायावर धावसंख्येचे मोठे इमले रचल […]
  • वीर सावकरांना भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार March 6, 2026
    सुधीर मुनगंटीवार यांच्या अशासकीय ठारावावर मंत्री जयकुमार रावल यांचे उत्तर मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, असा अशासकीय ठराव गुरुवारी भाजप आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडला. त्यावर, वीर सावकरांना भारतरत्न दे […]
  • मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर March 6, 2026
    मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा मोठा वाटा अधोरेखित झाला आहे. २०२४-२५ या वर्षात राज्याच्या एकूण मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून, मासेमारी आणि जल संवर्धन क्षेत्राचा अपेक्षित वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात […]
  • भारत ऐतिहासिक कामगिरी करणार ? March 6, 2026
    मुंबई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये २००७ पासून आतापर्यंत भारत तीन वेळा फायनलमध्ये धडकला आहे. टीम इंडिया २००७, २०१४ आणि २०२४ मध्ये फायनलमध्ये पोहोचली. यापैकी २००७ आणि २०२४ मध्ये भारताने आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकला तर २०१४ मध्ये भारत आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपचा उपविजेता झाला. आता इंग्लंड विरुद्धची सेमी फायनल जिंकल्यास भारतीय संघ च […]