Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • बुलढाण्यात झेंडावंदन कार्यक्रमात मुख्याध्यापकांचा हृदयविकाराच्या झटक्यानी मृत्यू; गावात पसरली शोककळा January 27, 2026
    बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात हृदय पिळवणारी घटना घडली आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिनी सगळीकडे उत्साहाचं वातावरण असताना या आनंदात मिठाचा खडा पडला. मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झेंडावंदन कार्यक्रम सुरू होता. त्या दरम्यान शाळेतील मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला . ही घटना झेंडावंदनाच्या कार्यक्रमादरम्य […]
  • भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळी घसरणच अस्थिरता निर्देशांक १३% वर 'या' कारणामुळे January 27, 2026
    मोहित सोमण: भारत व ईयु एफटीएसाठी अनिश्चितता व युएस इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी आज एकदा अस्थिर कौल दिला आहे.त्यामुळे सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स २९१.२४ व निफ्टी ७३.६० अंकांने कोसळला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात वाढ झाली असताना बँक निफ्टीत घसरण झाली आहे. विशेष उल्लेख म्हणजे अस्थिर […]
  • मुंबईच्या काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता January 27, 2026
    मुंबई : राज्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून थंडीची तीव्रता कमी-अधिक होत आहे. त्यातच मुंबई शहर आणि उपनगरांतील काही भागांमध्ये येत्या काळात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २७ जानेवारी रोजी महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलत्या स्थितीमुळे आकाशात ढगांची ये-जा वाढली असून, विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्य […]
  • छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट; ११ जवान जखमी January 27, 2026
    बिजापूर/रायपूर : रविवारी २५ जानेवारीला छत्तीसगडमधील बिजापूरच्या उसुर पोलीस स्टेशन परिसरात आयईडी स्फोट झाला. इथे सुरक्षा दलांचे नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू होते . ऑपरेशन सुरू असताना कर्रेगुट्टाच्या जंगलात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या दुर्घटनेत सुरक्षा दलांचे ११ जवान जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, या नंतर जखमी जवानांना उपचारासा […]
  • हिंदू समाजाला तीन मुले होण्यापासून कोणीही रोखलेलं नाही; डॉ. मोहन भागवत January 27, 2026
    मुझफ्फरपूर : मुझफ्फरपूर येथील सामाजिक समरसता चर्चासत्र बोलताना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, भारतात विविधता आहे, भारत हा विविधतेने नटलेला आहे, परंतु विभाजीतता अजिबात नाहीये. ब्रिटिशांनी वाढत्या विभाजनांनी राज्य केलं; आता आपल्याला ती विभागणी संपवून समाजाला एकत्र करण्याची गरज आहे.लोकसंख्या नियंत्रणाच्या प्रश्नावर म्हणाले की, सरकार दोन अपत्य धोरणाबद्दल बोलत असताना […]