- 'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार February 28, 2026मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच चंद्रग्रहण दिसणार आहेत. भारतातून संध्याकाळी चंद्र उगवताच अरुणाचल प्रदेशातून खग्रास, तर महाराष्ट्रातून खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार असल्याची माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि 'स्काय वॉच ग्रुप'चे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे. खरं तर भ […]
- भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास February 28, 2026जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर ‘प्रचंड’मध्ये उड्डाण केले. भारत–पाकिस्तान सीमेच्या जवळ ‘प्रचंड’मध्ये सह-पायलट म्हणून उड्डाण करत त्यांनी इतिहास रचला. स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये सह-पायलट म्हणून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. एलसीएच ‘प्रचंड’ने जैसलमेर येथील भारती […]
- उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील February 28, 2026मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन नक्कीच सकारात्मक विचार करेल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. राज्यातील शासन मान्य विद्यापीठ व महाविद्यालयातील पदभरतीसाठी पवित्र पोर्टलप्रमाणे निर्माण करणार का असा विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नास उत्त […]
- रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा February 28, 2026मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी देखभाल दुरुस्ती करुन गाड्या रात्रंदिवस कार्यरत ठेवण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असते. याच कारणामुळे रेल्वे अनेकदा सुटीच्या दिवशी किंवा सुटीच्या आदल्या रात्रीपासून देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेते. आता रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रे […]
- कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप February 28, 2026कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने कल्याण शहर हादरले आहे. आणखी एक मुलगा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मोहने गाळेगावमध्ये भीषण प्रकार मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात रस् […]
Unable to display feed at this time.