Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • Ranichi Baug : राणीबागेतील वाघ, बिबटयांचा मांस मटणावर ताव; खरेदीला स्थायी समितीने दिली मंजुरी April 16, 2026
    मुंबई (विशेष प्रतिनिधी) राणीबागेतील वाघ, बिबट्यांसह अन्य प्राण्यांना म्हैस व रेड्याचे मांस दिले जात असून या प्राण्यांच्या नियमित खाद्यांसाठी तब्बल ६२ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. मुंबई महापालिकेचा स्वत:चा कत्तलखाना असला तरी महापालिकेला आपल्या राणीबागेतील या प्राण्यांना मांस पुरवता येत नसून त्यांनाही खरेदी करतच प्राण्यांना उपलब्ध करून द्यावे लागत आहे. महाप […]
  • 'Jag Vikram' LPG Ship : होर्मुज तणावात दिलासा; ‘जग विक्रम’ एलपीजी जहाज सुरक्षित कांडला बंदरात दाखल April 16, 2026
    होर्मुज सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय एलपीजी जहाज ‘जग विक्रम’ भारतात पोहोचण्यात यशस्वी ठरले आहे. २०,४०० मेट्रिक टन एलपीजी घेऊन हे जहाज बुधवार, १५ एप्रिल रोजी गुजरातमधील कांडला बंदरात पोहोचले. अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर होर्मुज सामुद्रधुनी पार करणारे हे पहिले […]
  • Mumbai Water Cut : मुंबईवर पाणी संकटाची टांगती तलवार; १ मेपासून १०% पाणी कपात होणार ? April 16, 2026
    मुंबई : भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यंदा सुमारे ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडातील मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन सतर्क […]
  • दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १६ एप्रिल २०२६ April 16, 2026
    पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र शतकारका. योग चुकलं.चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर २६ चैत्र शके १९४८. गुरुवार, दिनांक १६ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२० मुंबईचा चंद्रोदय ०४.२१ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५६ मुंबईचा चंद्रास्त ०३.२०. राहू काळ ०५.२१ ते ०६.५६, अमावास्या प्रारंभ-रात्री-०८;१२,चथुर्दशी वर्ज दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) […]
  • heatstroke in Maharashtra : महाराष्ट्रात उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू April 16, 2026
    मुंबई : राज्यात सुर्याने रौद्ररूप धारण केले असून मार्च महिन्यातच पारा प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील दोघांचा उष्माघाताने बळी गेला आहे. राज्य सरकारनेही उष्माघाताने दोन बळी गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खबरदारी म्हणून राज्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रूग्णावर त्वरीत उपचार होण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. अक्कल […]