- नेमकी जागा... June 28, 2026संवाद-गुरुनाथ तेंडुलकर एका कारखान्यात घडलेली गोष्ट... सकाळचे ७ वाजले. पहिल्या पाळीचे सगळे कामगार कामावर आले. कपडे बदलून, युनिफॉर्म-गमबूट चढवून आपापल्या कामाच्या जागी यंत्रावर रुजू झाले. प्रोसेस ऑपरेटरने मशीन चालू केली. अर्धा तास सर्व काम नीटपणे सुरू होतं आणि अचानक एका यंत्रातून खडखड खडखड असा आवाज येऊ लागला. त्या यंत्रावरच्या कामगाराने ती बाब त्याच्या सुपरवाय […]
- प्रामाणिकपणा June 28, 2026जीवनगंध-पूनम राणे शाळा सुरू व्हायला अवघे दोन दिवस बाकी होते. सरला मॅडम आपल्या घराची साफसफाई करण्यात गुंग होऊन गेल्या होत्या. त्यांचा भला मोठा रो हाऊस होता. सभोवती बागबगीचे होते. सोबतीला रखमा होतीच आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलाचे लग्नही ठरलेले होते. त्यामुळे पाऊस पडायच्या अगोदर आपल्या घराची साफसफाई करावी, असा विचार करून त्या कपाटातील खण अन् खण स […]
- ‘तुम आओ तो सही...’ June 28, 2026नॉस्टॅल्जिया-श्रीनिवास बेलसरे सिनेमातील प्रेमगीते आणि गैरफिल्मी गझला यात एक फरक असतो. सिनेमातील गाणी एखाद्या प्रसंगासाठी लिहिलेली असतात. अनेकदा, असे पूर्ण गाणे हे कुणाला तरी उद्देशून केलेले काव्यात्मक निवेदन असते. सिनेमातील पात्राच्या जीवनात घडलेल्या प्रसंगावर केलेली तक्रार, विनवणी किंवा काही वेळा त्या पात्राचे स्वगत असते. कधीकधी गझलच्या आशयाचे याच्याशी साम् […]
- वटपौर्णिमा परंपरा, निसर्गसंवर्धन आणि स्त्रीशक्तीचा उत्सव June 28, 2026स्मृतीगंध-लता गुठे भारतीय संस्कृतीमध्ये व्रतवैकल्यांना विशेष महत्त्व आहे. या व्रतवैकल्याच्यामागे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि निसर्ग अशी अनेक मूल्ये सामावलेली आहेत. यापैकीच महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या वृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीस […]
- कैद्यांच्या पुनर्वसनाचा नवा अध्याय June 28, 2026गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देणे ही न्यायव्यवस्थेची जबाबदारी असली, तरी शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीचे पुनर्वसन करून त्याला पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही तितकीच महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. याच व्यापक दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये कैद्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष उपक्रम राब […]
- हे अमृत... जपून वापरा! June 28, 2026वर्तमान-अजय तिवारी संतांनी पाण्याला तीर्थ मानले. तीर्थ जसे आपण आदराने आणि मर्यादित प्रमाणात प्राशन करतो तसेच पाणीही आदराने वापरले पाहिजे, ही संतांची शिकवण आपण विसरलो आहोत. त्याचीच शिक्षा आपल्याला दुष्काळाच्या रूपाने मिळते. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने त्याच्या निराकरणार्थ योगदान द्यायला हवे. पाण्याचा अपव्यय टाळणे ही यातील पह […]
- साप्ताहिक भविष्य, २८ जून २०२६ ते ४ जुलै २०२६ June 28, 2026साप्ताहिक भविष्य, २८ जून २०२६ ते ४ जुलै २०२६ शुभ बातम्या मिळतील मेष : सुरुवातीलाच सुख संविधान मध्ये वाढ होणार आहे. शुभ बातम्या मिळतील. बाजारामध्ये मंदी असली तरी आपल्याकडे लोकांचे येणे-जाणे वाढण्याची शक्यता आहे. आपला आत्मविश्वास भरपूर असणार आहे . जुने काही राहिलेली कामं तीसुद्धा पूर्ण होणार आहेत. सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये थोडेसे मानसिक तणाव राहणार आहे. या का […]
- Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे June 28, 2026विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी कायद्याचे जनक होते. जे नियम हिंदूंना लागू होतात, तेच इतर धर्मांनाही लागू झाले पाहिजेत आणि हा समान नागरी कायदा राज्यात नक्की लागू होईल," असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी व्यक्त केला आहे. सकल ह […]
Unable to display feed at this time.
Unable to display feed at this time.