- बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल March 2, 2026कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ बाद १९५ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजच्या चार पैकी दोन फलंदाजांना बाद केले. विशेष म्हणजे बुमराहने शिमरॉन हेटमायरला बाद केले. आंत […]
- इस्रायल-इराण युद्धाचा जगावर परिणाम होणार, या दहा गोष्टी बदलणार ? March 2, 2026तेहरान : अमेरिका-इस्रायलने (Israel) इराणवर (Iran) हल्ला केल्यानंतर मध्य-पूर्वेमध्ये युद्ध भडकले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामोनी यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता इराणने अमेरिकेला मदत करणाऱ्या इतर देशावंर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये युद्ध भडकले आहे. या युद्धाचा परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. जगावर हे दहा परिणाम […]
- खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी अयातुल्ला अराफी! March 2, 2026तेहरान : अमेरिकेच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच, अनुभवी धर्मगुरू आणि खामेनी यांचे जवळचे सहकारी अयातुल्ला अलीरेजा अराफी यांना तात्पुरते इराणचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. कोण आहेत अयातुल्ला अराफी? अराफी यांना नेतृत्व परिषदेचे कायदेतज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना तात्पुरते सर्वोच्च नेत् […]
- इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू; मुलगी-जावयासह कुटुंबातील अनेकांचा अंत March 2, 2026तेहरान : इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इराणी सरकारी माध्यमांनी खामेनी यांच्या निधनाची पुष्टी केली असून, त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांसह त्यांच्या मुलगी आणि जावईंचा देखील मृत्यू झाला आहे. इराण सरकारने ४० दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला आहे आणि ७ दिवसांची सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. इराणी सरकारी दूर […]
- “धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही” March 2, 2026खारघर : “धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे प्रतिपादन करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणाचा ठाम संदेश दिला. खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद दि चादर’ गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्यांनी धर्माचा सन्म […]
- कोकणच्या विकासाची नवी नांदी March 2, 2026मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, गाऱ्हाणे घालून फोडला नारळ वेंगुर्ला, मालवण, रत्नागिरी आणि महाडमध्ये रो-रो सेवा सुरू करण्याची घोषणा मुंबई : कोकणच्या लाल मातीचे आणि अथांग अरबी समुद्राचे नाते अधिक दृढ करणाऱ्या मुंबई-विजयदुर्ग रो-पॅक्स जलवाहतूक सेवेचा रविवारी, १ मार्च रोजी, भव्य शुभारंभ झाला […]
- कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी March 2, 2026मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे. महाराष्ट्रही हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगतीचा ठसा उमटवत आहे. कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी आहेत. कॅनडा येथील शैक्षणिक संस्था, उद्योजक यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हॉटेल ताज […]
- ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले March 2, 2026ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून ठाणे जिल्ह्यातील २३ नागरिक सध्या दुबई येथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व नागरिक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते आणि नियोजित वेळेनुसार आज भारतात परतणार होते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा रद्द झाल्याने त्यांच […]
- द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय March 2, 2026नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने आफ्रिकेच्या नाकीनऊ आणले होते, मात्र डेवाल्ड ब्रॅव्हिसची वादळी खेळी आणि जॉर्ज लिंडेचा संयम यांच्या जोरावर 'प्रोटीज'ने हा विजय साकारला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली होती […]
- पुण्यात पसरला विषारी धूर, ५ विद्यार्थी रुग्णालयात; २० हजार विद्यार्थ्यांच्या कॉलेजला सुट्टी, एक कंपनी बंद March 1, 2026पुणे : पुण्यात लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीपात्रात निमयित मोठ्या प्रमाणात कचरा टाकून तो जाळला जात आहे. या कचऱ्यामुळे विषारी धूर पसरला आणि पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्राजवळ असलेल्या एका कंपनीने आपल्या […]
Unable to display feed at this time.