- राज्यातील २९ महापालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार January 16, 2026राज्यभरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद; आज निकाल, १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद मुंबई : राज्यातील बहुचर्चित २९ महानगरपालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार असून, निकाल काय लागतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. गुरुवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण … टक्के मतदानाची नोंद झाली. […]
- मुंबईत भाजप महायुतीला कौल January 16, 2026ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरीत भाजपची सत्ता मुंबई : मुंबईत उबाठा गटाच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावत भाजप-शिवसेना महायुती सत्तेची शर्यत पार करणार, असा अंदाज एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यातील अन्य महापालिकेतही भाजपचा वरचष्मा राहणार असल्याचे संकेत या चाचण्यांनी दिले आहेत. व […]
- गुजराती मतदार पोहोचले गावाला January 16, 2026मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त मुंबईस्थित गुजराती आणि राजस्थानी बांधव आपापल्या गावी जात असतात. यंदा मुंबई पालिकेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी मकरसंक्रात आल्याने गुजराती आणि मारवाडी मतदार नेमके काय करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे […]
- भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद January 16, 2026नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या अहवालानुसार भारतीय पासपोर्टच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून भारत आता ८० व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पायऱ्यांची मोठी झेप घेतली असून आता भारतीय नागरिकांना जगातील ५५ देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल सु […]
- स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन January 16, 2026जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे यांची गरज यावर भर दिला आणि ती एक धोरणात्मक गरज असल्याचे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी गुरुवारी जयपूरमध्ये केले. आर्मी डे परेडनंतर बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले की, "भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. […]
- पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार January 16, 2026नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात देशातील तीन हजारांहून अधिक स्टार्टअप सहभागी होणार आहेत. नियोजनानुसार शुक्रवार दुपारी एक वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे पंतप्रधान मोदी स्टार्टअपशी संवाद साधणार आहेत. मोदी सरकारने २०१६ मध्ये स्टार्टअप इंडिया (Startu […]
- BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ? January 16, 2026मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. या निवडणुकीसाठी महापालिकेच्या २२७ वॉर्ड अर्थात प्रभागांसाठी १७०० उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी ८७९ महिला आणि ८२१ पुरुष उमेदवार आहेत. मतमोजणीची प्रक्रिया मुंबईतील विविध ठिकाणच्या २३ मतमोजणी कक्षात होणार आहे. या प्रक् […]
- जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला January 15, 2026जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात १० ते १५ नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर जालना जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, आज १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जालना शहरातील सरस्वती भुवन व शनी मंदिर परिसरात […]
- ‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’ January 15, 2026मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते. सदर पत्र तत्काळ मागे घेण्यात आले असून त्याऐवजी सुधारित पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार, गुरुवार, दिनांक १५ […]
- मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ? January 15, 2026मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ संध्याकाळी साडेपाच वाजता संपली. आता नियमानुसार संध्याकाळी साडेपाच वाजता जे मतदार रांगेत उभे असल्याचे दिसेल त्यांनाच निवडणूक अधिकारी मतदान करण्याची परवानगी देतील. नंतर येणाऱ्यांना मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी साडेत […]
Unable to display feed at this time.