- मृत्यू इथले संपत नाही November 19, 2025पुणे शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पुणे-बंगळूरु महामार्गावरील नवले पुलाचा परिसर गेली अनेक वर्षे अपघातांसाठी ‘कुख्यात’ ठरत आहे. वाढते वाहनभार, रस्त्याची रचना, मोठ्या उताराचा ढलान आणि अवजड वाहनांचे नियंत्रण सुटणे या गोष्टींच्या संगमामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका अखंड सुरू आहे. त्यामुळे मृत्यू इथले संपत नाहीत असेच म्हणावे लागेल. नवले पूल परिसरा […]
- डीपफेक आणि एआयवर आधारित गुन्हे : वाढता धोका आणि संरक्षण November 19, 2025गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल) आणि विशेषत: डीपफेक तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. एका बाजूला एआयमुळे आरोग्य, शिक्षण, उद्योग अशा अनेक क्षेत्रांत नवनवीन संधी निर्माण होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. डीपफेक आणि एआय आधारित गुन्हे हे आजच्या डिजिटल य […]
- दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५ November 19, 2025पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण चतुर्दशी नंतर अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा स्वाती, योग सिद्धी, चंद्र राशी तूळ, भारतीय सौर २८ मार्गशीर्ष शके १९४७, बुधवार, दि.१९ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४७, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ६.४२, मुंबईचा चंद्रास्त ५.११, राहू काळ १२.६ ते १.२६, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ सकाळी ९.४०. दैनंदिन राशीभ […]
- फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या November 19, 2025मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच आठवड्यात सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश काढण्यात आले होते आणि आज परत राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आहेत. यात वाशिम, अकोला आणि परभणीच्या जिल्हाधिकारीपदावर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाहा कोणत्या अधिकाऱ्य […]
- मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार November 19, 2025मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आला आहे. एकूण दोन टप्प्यात पूर्ण केल्या जाणाऱ्या या पुनर्विकास प्रकल्पाचे पूर्णतः बांधकाम प्रथमच महानगरपालिका करणार आहे. या अंतर्गत बाधित होणाऱ्या प्रथम टप्प्यातील ३ इमारती महापालिकेच्या ‘एन’ विभागाकडून मंगळवारी १८ नोव्हेंबर २०२५ रि […]
- महापालिकेच्या निवडणुकीआधीच मुंबईतला राष्ट्रवादीचा चेहरा पडला November 19, 2025मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या शक्यता आहे. याआधीच अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतला चेहरा असलेले नवाब मलिक कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आ […]
- अखेर अनमोल बिश्नोईच्या अमेरिकेत आवळल्या मुसक्या, भारतात आणण्याच्या प्रक्रियेला वेग! November 19, 2025नवी दिल्ली : गँगस्टर अनमोल बिश्नोईचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात भारतीय यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे अशी माहिती सूत्रांमार्फत दिली जात आहे. अनमोल बिश्नोई हा बाबा सिद्दीकी हत्याकांड, सिद्धू मूसेवाला हत्याकांड आणि सलमान खानच्या घरावर गोळीबाराचा मास्टरमाइंड आहे.अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे आणि त्याने लॉरेन्स टोळीच्या प्रत्येक कारवाईत महत्त्वाच […]
- राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण November 19, 2025महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही सन्मान नवी दिल्ली : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत जलव्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये (२०२४) महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्य […]
- 'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार' November 19, 2025मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल-१ मधून वगळून शेड्यूल-२ मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही तयार करून सादर करावा. मानवांवर हल्ले करणाऱ्या बिबट्य […]
- एनडीए बिहारमध्ये पास, दिल्ली आणि महाराष्ट्रात 'स्थानिक'च्या परीक्षेसाठी सज्ज November 19, 2025नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. एनडीए बिहार विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेत पास झाली. आता एनडीएने दिल्ली आणि महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तर विरोधक 'स्थानिक'च्या निवडणुकांमध्ये एनडीएला पराभवाचे पाणी पाजण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पु […]
Unable to display feed at this time.