- दैनंदिन राशीभविष्य , शुक्रवार , दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ November 7, 2025पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण द्वितीया, शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी योग परिघ, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १६ मार्गशीर्ष शके १९४७, शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४१, मुंबईचा सूर्यास्त ६.२, मुंबईचा चंद्रोदय ७.३७ पीएम, मुंबईचा चंद्रास्त ८.२८ एएम, राहू काळ १०.५६ ते १२.२२ शुभ दिवस दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) मेष : एखादी चांगली घटन […]
- भारताच्या फिरकी गोलंदाजांनी 'कांगारुं'चा उडवला धुव्वा! November 7, 2025ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे पारडे जड ; मालिकेत २-१ ने आघाडी; वॉशिंग्टनच्या फिरकीची जादूने ८ चेंडूत ३ बाद कॅरारा : भारतीय संघाने गुरुवारी ऑस्ट्रेलियाला चौथ्या टी-२० सामन्यात ४८ धावांनी पराभूत केले. भारताच्या गोलंदाजांनी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. भारतीय संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने सामन्यात विकेट घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर टाकले. यासह भारतीय संघाने मालिके […]
- अरे बाप रे! 'या' गावात ४० टक्के ग्रामस्थांकडे एकच किडनी November 7, 2025देशातील सर्वात मोठ्या अवयव तस्करीचे रॅकेट उघडकीस अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु; पण सर्वांचेच मौन नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या अवयव तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. आसाममधील नागावमधील कैवर्त या छोट्याशा गावाची लोकसंख्या दोन हजार २०० आहे. इथे भेटणारा प्रत्येकजण तुम्हाला त्यांच्या एकाच किडनीची कहाणी सांगेल. गावातील ४० टक्के लोकांना फक्त एकच किडनी आ […]
- वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ४ नव्या 'वंदे भारत' ट्रेन्सना दाखवणार हिरवा झेंडा November 7, 2025नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी वाराणसीतून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी ८:१५ वाजता हा समारंभ होणार असून, यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक वाढ वाढवण्यास मदत मिळणार आहे. या नवीन गाड्या बनारस-खजुराहो, लखनऊ-सहारनपूर, फिरोजपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बंगळूरु या मार्गांवर धावतील.बनारस-खजुराहो मार्ग वाराणस […]
- मुंबई आशियातील 'आनंदी' शहर! November 7, 2025टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून टाइम आऊटने केलेल्या एका नवीन सर्वेक्षणातून प्रथम स्थान मिळाले आहे. सांस्कृतिक चैतन्य, खाद्यसंस्कृती, नाईट लाईफ आणि जीवनाची गुणवत्ता या घटकांवर आधारित हे सर्वेक्षण होते. या यादीत बीजिंग आणि शांघाय अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. या सर्वे […]
- पंतप्रधान मोदींचा 'जंगलराज'वरून थेट हल्ला November 7, 2025राजदचे १५ वर्ष म्हणजे 'अंधारयुग'! अररिया : बिहारमध्ये मतदानाच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय जनता दलावर तीव्र टीका केली. राजदच्या १५ वर्षांच्या राजवटीचा उल्लेख त्यांनी "कटुता, क्रूरता, कुशासन, कुसंस्कार आणि भ्रष्टाचार" यांचा काळ म्हणून केला, आणि ते बिहारचे 'अंधारयुग' होते, असे म्हटले. अररिया येथील जाहीर सभेत बोलत […]
- गोराईत उभारले जाणार भारतातील पहिले मॅग्रोव्ह पार्क November 7, 2025उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने साकारणार प्रकल्प मुंबई : भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम आधारित नागरी जैवविविधता उद्यान’ हे गोराई येथे उभारण्यात येणार आहे. गोराई आणि दहिसरमध्ये मॅंग्रोव्ह पार्क हे मोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या मॅग्रोव्ह पार्कमुळे या प्रकल्पांमुळे वादळे, समुद्री क्षरण यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून शहराचे नैसर्गिक स […]
- अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार November 7, 2025मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले आहेत. हा व्यवहार १२ कोटी रुपयांना झाला असल्याची माहिती प्रॉपर्टी नोंदणी कागदपत्रांमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन यांनी हे फ्लॅट्स २०१२ मध्ये ८.१२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. याचा अर्थ, मागील १३ वर्षांत त्यांना या व्यवहारात सुमारे ४७% ब […]
- मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात November 7, 2025मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानुसार, मंगळवारी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘बालगंधर्व रंगमंदिर, तळमजला, सभागृह, रस्ता क्रमांक २४ व ३२ च्या नाक्याजवळ, नॅशनल महाविद्यालयासमोर, वांद्रे (पश्चिम), मुंबई’ येथे सकाळी ११ वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०२५ र […]
- बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात ६४.६६ टक्के मतदान November 7, 2025पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज विधानसभेच्या एकूण २४३ पैकी १२१ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी, राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आणि प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षामुळे हा टप्पा एका निर्णायक त्रिकोणी लढतीचा ठरला. सकाळी ७ वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी ६ वाजता संपल […]
Unable to display feed at this time.