- उद्धव ठाकरे यांचे विधान आचारसंहिता भंग करणारे ? मंत्री एँड आशिष शेलार यांचा सवाल January 15, 2026ठाकरेंचे सल्लागार सडके आणि हे रडके मुंबई : एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे वारंवार निवडणुकीच्या दिवशीच पत्रकार परिषदा घेतायेत, त्यांच्या पत्रकार परिषदांना परवानगी होती का? त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक यंत्रणेवर बोट ठेवलंय, त्यात त्यांचा राजकीय हेतू त्यांना साध्य करायचा आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले विधान हे […]
- Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना January 15, 2026प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. मेळ्याच्या मुख्य स्नानासाठी भक्तीचा असा काही महापूर लोटला की, संपूर्ण परिसर जनसागराने ओसंडून वाहत होता. या अथांग गर्दीचे फोटो पाहून अनेकांना गेल्या महाकुंभमेळ्याची प्रकर्षाने आठवण होत आहे. https://prahaar […]
- मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा January 15, 2026पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे यांनी मतदानानंतर केलेल्या एका वक्तव्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी पुण्याच्या सध्याच्या विकास प्रक्रियेबाबत आपली भूमिका मांडली. पुण्याचा विस्तार वेगाने होत असला, तरी हा बदल नागरिकांसाठी अत्यंत ग […]
- शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही! January 15, 2026राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका निवडणुकीत एकदा मतदान केल्यानंतर बोटावरची शाई पुसून पुन्हा मतदान केले जात असल्याच्या आरोपांनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरत संशय व्यक्त केल्याने राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. मतदान के […]
- Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली January 15, 2026लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नगरसेविका शाहू कांबळे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. निवडणूक जिंकून अवघे २५ दिवस उलटले असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. मंगळवारी पहाटे अचानक शाहू कांबळे यांना छातीत तीव्र वेदन […]
- Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा January 15, 2026मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या मुद्द्यावरून मोठे राजकीय युद्ध पेटले आहे. शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या शाईच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, भारतीय जनता पक्षाने त्यावर कडाडून टीका केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या आरोपांचा समाचार घेताना अत […]
- मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम? January 15, 2026मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतदान केंद्रावर मत दिल्यानंतर मतदाराच्या बोटावर निळ्या रंगाची शाई लावली जाते, हे सर्वांनाच परिचित आहे. मात्र ही शाई नेमकी कोणत्या बोटावर, कोणत्या कारणासाठी आणि अपंग मतदारांच्या बाबतीत कुठे लावली जाते, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. निवडणू […]
- 'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन' January 15, 2026मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. परंतु, मुंबईत कोणाचाही महापौर झाला, तरी भोंग्यांना कदापी परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘एनएनआय’ वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उबाठाच्या बेगडी हिंदुत्वावर कठोर शब्दांत टीका केली. फडणवीस म […]
- मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान January 15, 2026मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजेपर्यंत मुंबई महापालिकेसाठी २९.९६ टक्के मतदान झाले आहे. हळू हळू मतदानाचा जोर वाढू लागला आहे. निवडणूक कोणतीही असू दे मुंबईत संध्याकाळी शेवटच्या दोन तासांमध्ये मतदान अनेकदा वाढते. यामुळे यंदाच्या मनपा निवड […]
- मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड January 15, 2026मुंबई : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीस) आपल्या अंतरिम अभ्यास अहवालात दिली आहे. १९६१ मध्ये मुस्लिम लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ८% होती. २०११ मध्ये ती २१% झाली. आज २०२५ पर्यंत मुस्लीम लोकसंख्या सुमारे २८-३० लाख (अंदाजे २२-२४% टक्केवारी) असण्याची शक्यता आहे. अति […]
Unable to display feed at this time.