Maharashtra state news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२६ - २७, राजकीय मत-मतांतरे March 7, 2026
    ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर दुसरीकडे राज्यातील कानाकोपऱ्यातील गावे आणि शहरे एकमेकांशी व्यवस्थित जोडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम केले आहे. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन […]
  • गोरेगाव भागात मंगळवारी राहणार पाणीकपात March 7, 2026
    उड्डाणपुलाच्या मार्गातील ७५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी वळवणार मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील उड्डाणपुलाच्या पोहोच रस्ता भागात येणाऱ्या ७५० मिलीमीटर व्यासाच्या वळविण्यात आलेल्या जलवाहिनीच्या छेद जोडणीचे काम मंगळवार १० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून बुधवार ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. या […]
  • राज्यात लवकरच ७५ हजार पदांची भरती March 7, 2026
    मुंबई(प्रतिनिधी): राज्याचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रस्नेही करण्यासाठी सरकारने 'सुशासना'वर भर दिला असून, प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र बदल करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. महायुती सरकारने आतापर्यंत १ लाख २० हजार पदांची भरती पूर्ण केल्यानंतर, आता आणखी ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन […]
  • ‘तिघी’ चित्रपटासाठी निर्माती म्हणून संधी : नेहा पेंडसे March 7, 2026
    टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  नेहा पेंडसे-बायस या चतुरस्त्र अभिनेत्रीने अभिनयाचे नाणं खणकावत अभिनयाच्या क्षेत्रात बाजी मारली आहे. एक सशक्त अभिनेत्री असल्याचे 'तिघी' या चित्रपटातून तिने दाखवून दिले आहे. अभिनेत्री व निर्माती अशा एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आलेल्या आहेत. आई व तिच्या दोन मुलीच्या भावविश्वाची गोष्ट सा […]
  • कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस March 7, 2026
    मुंबई(प्रतिनिधी): राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, स् […]
  • राज्यात ३०० कोटी झाडे लावणार March 7, 2026
    मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरणाचे संतुलन राखतानाच राज्याला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने 'हरित महाराष्ट्र' धोरणावर भर दिला आहे. सन २०३५ पर्यंत ६५ टक्के ऊर्जा हरित स्रोतांपासून मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवतानाच, राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम हाती घेण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या क्षेत्रातील पायाभूत सुविधांसा […]
  • ‘महोगाथा’चा प्रयोगशील अध्याय...! March 7, 2026
    राजरंग : राज चिंचणकर मराठी रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाटकांची प्रयोगशील मांडणी होत असते. मनोरंजनाच्या सोबतच काही ठोस विचार मांडण्याचा वसाही काही नाट्यकृतींनी घेतलेला दिसतो. याच मांदियाळीत आता 'महोगाथा' या नवीन नाटकाचे नाव घ्यावे लागेल. साहित्यक्षेत्रात स्वतःचा अमूल्य ठसा उमटवणाऱ्या प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांच्या तीन कथांवर आधारित हे नाटक आह […]
  • दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक उभारणार March 7, 2026
    मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासकीय कौशल्याचा आणि लोकसेवेचा गौरव करण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना केली केली. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ राज्यात 'अजित पवार गतिमान नागरी सेवा पुरस्कार' सुरू करण्यात येणार असून, सामाजिक न्याय आणि उपेक्षितांच […]
  • गोव्याच्या कलाभूमीत उगवला झारखंडचा धरती आबा March 7, 2026
    भालचंद्र कुबल : पाचवा वेद आजवर भारंगम या नाट्य महोत्सवासाठी तीनदा जाणे झाले; परंतु यंदाच्या टूरचे महत्त्व थोडे वेगळे होते. पंचवीसावा भारंगम यंदा आंतरराष्ट्रीय होता त्यामुळे यंदाचा प्रेक्षकवर्ग संमिश्र होता. त्यातही आमचे हिंदी घासीराम कोतवाल भारतभरात अनेक दिग्गजांनी केले असल्यामुळे, नवीन असे यात काय बघायला मिळणार? ही उत्सुकता बाळगणारे अधिक होते. दोन-तीन दिवस […]
  • राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलणार March 7, 2026
    मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात जागतिक दर्जाच्या आरोग्य आणि शिक्षण सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. नागरी भागातील आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र 'शहरी आरोग्य आयुक्तालय' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नवी मुंबईत सहा देशांच्या सहभागातून देशातील पहिली 'एज्युसिटी' यंदाच आकाराला येणार आहे […]

 

 

Unable to display feed at this time.